सध्या पाहिलं तर, वातावरणात सतत बदल होत आहेत, ज्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. अनेक जण तर कामाच्या गडबडीत सर्वकाही विसरून जातात. आरोग्याकडे ते कधीच लक्ष देत नाही. हे पुढे जाऊन धोक्याचं ठरू शकचं… अनेक लोक सामान्य थकवा, हवामानातील बदल किंवा तणावामुळे येणाऱ्या वारंवार चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही समस्या वाटते तितकी सोपी नाही. कधीकधी […]
lifestyle
‘ही’ 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ते ही नैसर्गिकरित्या, जाणून घ्या त्याचे फायदे
तुमची पचनशक्ती कमजोर असेल किंवा हवामानातील बदलांमुळे तुम्हाला सहज सर्दी-खोकला होत असेल, तर हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे या हंगामात आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धती देखील खूप उपयुक्त आहेत. आयुर्वेद तज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळीमिरी सर्वात उत्तम उपाय आहे. कारण […]
Vastu Shastra : घरात नवीन तुळशीचं रोप कधी लावावं? काय आहेत नियम?
वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं अत्यंत आवडतं झाड आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस असते, अशा घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची कृपा राहते, अशा घरात कधीही पैशांची कमी नसते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. तसेच ज्या घरात तुळस असते त्या घरात […]
पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाऊ नका, अन्यथा उद्भवतील गंभीर आरोग्याच्या समस्या
देशभरातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळालेला आहे. पावसाळा सुरू झाल्याने अनेकांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे. कारण या हंगामात विविध आरोग्य समस्या आणि संसर्गाचा धोका वाढत असतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांची वेगाने वाढ होत असते ज्यामुळे काहींना अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार […]
घरात असा मुलगा असणं म्हणजे संसाराला कलंक, आचार्य चाणक्य यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला
आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे काही विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. त्यांनी आपल्या नीतिमूल्यांमधून अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. आजही, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यास अनेक लोकांना रस आहे. चाणक्य यांनी घरातील मुलगा कसा असला पाहिजे याबद्दल देखील सांगितलं आहे. प्रत्येक आई – वडिलांना वाटतं की, आपल्या मुलाने चांगलं शिकलं पाहिजे. […]
मृत्यूनंतर नाक आणि कानात कापूस का ठेवला जातो? धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारणांचा उलगडा
मानवी जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू, परंतु मृत्यूनंतरही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक विधी पाळले जातात. भारतात विशेषतः हिंदू धर्मात मृत व्यक्तीच्या शरीराशी संबंधित अनेक रूढी प्रचलित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे मृत व्यक्तीच्या नाक आणि कानामध्ये कापूस ठेवणे. अनेकदा आपण अंत्यसंस्काराच्या वेळी पाहतो की मृतदेहाच्या नाकपुड्या आणि कानातील छिद्रे कापसाने बंद केली जातात. ही […]