लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. बालरोगतज्ज्ञांच्या मते, विशिष्ट वनस्पती घरातील हानिकारक वायू शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन देतात. 5 सोपे इनडोअर प्लांट्स मुलांचे आरोग्य सुधारण्यास कशी मदत करतात, हे सांगितले आहे. घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे पालकांसाठी सर्वात मोठे आव्हान […]
lifestyle
Chanakya Niti : फक्त या तीन गोष्टी करा, यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. माणसानं आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात कोणालाही यश असं एका […]
Chanakya Niti : या तीन लोकांची कधीच संगत नको, आयुष्य उद्ध्वस्त होईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य जगताना माणसाने नेहमी काळजी […]
घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही? जाणून घ्या
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरजू रुग्णाला नवीन जीवनदान देण्याचे अवयवदान हे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र घरी मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी सामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सर्वच अवयवांचे प्रत्यारोपण करता येत नाही. भारतात आजही अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात संभ्रम कायम आहे. काहींना हे आवडत नसेल, पण […]
Raksha Bandhan 2026 : भावाला राखी बांधताना तीन गाठीच का बांधतात? जाणून घ्या परंपरेबद्दल
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. येत्या 28 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगेबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक राख्या आज बाजारात उपलब्ध असतात. रक्षाबंधन या सणाबद्दल सांगायचं झालं तर, हा सण फक्त भावाला राखी बांधण्यापर्यंत मर्यादित नाही. त्याचं फार मोठं महत्त्व […]
चव भारी पण आरोग्यावर भारी? मसालेदार पदार्थांमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
आपल्यापैकी अनेकजण मसालेदार आणि तिखट पदार्थ खाण्याचे खूप शौकीन आहेत. त्यात मसालेदार पदार्थ भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. कारण मिरची आणि मसाल्यांमुळे पदार्थांला चव, सुगंध आणि खास तिखटपणा मिळतो. मिरचीतील कॅप्सायसिन या घटकामुळे तिखटपणा जाणवतो. मिरची खाल्ल्यानंतर कॅप्सायसिन शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सना सक्रिय करते आणि त्यामुळे उष्णता किंवा जळजळ जाणवते. मात्र, तिखट पदार्थांचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर […]