आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. कुटुंब कसं असावं? कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबतचे संबंध कसे असावेत? पती-पत्नीचं नातं कसं असावं? आई -वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? घरातील कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय […]
lifestyle
घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम
आपण सर्वजण आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यासोबतच घरातील वातावरण व हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात झाडे आणि रोपं लावतो. हिरवीगार झाडे सुंदर दिसण्यासोबतच सकारात्मक आणि उत्साही वातावरण देखील टिकवून ठेवतात. मात्र कधीकधी योग्य काळजी घेऊनही, घरातील झाडे अचानक सुकू लागतात किंवा कोमेजतात तेव्हा वास्तुशास्त्रानुसार घरातील एखाद्या मोठ्या समस्येचे किंवा वास्तुदोषाचे लक्षण देखील असू शकते. चला तर […]
Kitchen Vastu Tips : किचनमधील ‘या’ 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी
Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. स्वयंपाकघर (Kitchen) घराचा महत्त्वाचा भाग आहे. याच कारणामुळे पंचभूतांवर आधारित वास्तूमध्ये स्वयंपाकघराबाबत विशेष नियम बनवण्यात आले आहेत. स्वयंपाकघर हे घराचा सर्वात पवित्र आणि शुभ भाग मानलं जातं. कारण त्यावर […]
घरात एक नाही झालं तर दुसरी समस्या निर्माण होतेय? तर घरामध्ये आजच करा ‘हे’ छोटे बदल
आपण अनेकदा एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण शेवटच्या क्षणी कोणत्या ना कोणत्या कारणांने कामात अडथळा निर्माण होतो. तेव्हा आपल्याला निराशा येते. वास्तुशास्त्रानुसार याचे कारण म्हणजे घरातील एखादा वास्तुदोष असू शकतो. जर तुमच्यासोबत ही असे वारंवार घडत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या घरात आणि सवयींमध्ये काही छोटे बदल करून तुम्ही हे […]
Cucumber Buying Tips : काकडी कडू आहे की नाही ? विकत घेण्याआधीच कसं ओळखाल?, वापरा ही छोटीशी युक्ती, पैसे जाणार नाहीत वाया
उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे काकडी. कोशिंबीर, रायते किंवा सलॅडमधून, लोकं विविध प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करतात. काकडी शरीराला थंडावा देते, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने, ती उष्माघातापासून (heat stroke) उत्तम संरक्षण करते. मात्र, कधीकधी बाजारातून विकत आणलेल्या काकड्या कडू निघतात, ज्यामुळे […]
Chanakya Niti : या तीन प्रसंगी कधीही रागवू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शकाचं काम करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे राग. त्यामुळे माणसाला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुमचं […]