लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात, लग्न योग्य वयातच झालेलं चांगलं असतं. पण दोघांमध्ये वयाचं अंतर किती पाहिजे, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला चाणक्य नीतिमध्ये दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लग्नासाठी जात, धर्म, वयातील अंतर महत्त्वाचं नसतं. अनेक लोक म्हणतात की, स्त्री आणि पुरुषामधील प्रेम, सामंजस्य आणि विश्वास पुरेसा […]
lifestyle
Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो. सूर्य देवतेला तेज आणि गतीच प्रतिक मानलं जातं. जो व्यक्ती दररोज सूर्य देवतेची उपासना करतो, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही, तसेच त्याच्यावर येणारी सर्व प्रकारची संकटं आधीच नष्ट होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं […]
Chanakya Niti : घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा असं घर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. कुटुंब कसं असावं? कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबतचे संबंध कसे असावेत? पती-पत्नीचं नातं कसं असावं? आई -वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? घरातील कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय […]
घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम
आपण सर्वजण आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यासोबतच घरातील वातावरण व हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात झाडे आणि रोपं लावतो. हिरवीगार झाडे सुंदर दिसण्यासोबतच सकारात्मक आणि उत्साही वातावरण देखील टिकवून ठेवतात. मात्र कधीकधी योग्य काळजी घेऊनही, घरातील झाडे अचानक सुकू लागतात किंवा कोमेजतात तेव्हा वास्तुशास्त्रानुसार घरातील एखाद्या मोठ्या समस्येचे किंवा वास्तुदोषाचे लक्षण देखील असू शकते. चला तर […]
Kitchen Vastu Tips : किचनमधील ‘या’ 5 गोष्टींकडे कधीही करु नका दुर्लक्ष, संबंध थेट घराच्या समृद्धीशी
Kitchen Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र (Vastu shastra in Marathi) हे प्राचीन काळापासून प्रचलित असलेले शास्त्र असून ते दिशांवर आधारित आहे. स्वयंपाकघर (Kitchen) घराचा महत्त्वाचा भाग आहे. याच कारणामुळे पंचभूतांवर आधारित वास्तूमध्ये स्वयंपाकघराबाबत विशेष नियम बनवण्यात आले आहेत. स्वयंपाकघर हे घराचा सर्वात पवित्र आणि शुभ भाग मानलं जातं. कारण त्यावर […]
घरात एक नाही झालं तर दुसरी समस्या निर्माण होतेय? तर घरामध्ये आजच करा ‘हे’ छोटे बदल
आपण अनेकदा एखादे काम पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण शेवटच्या क्षणी कोणत्या ना कोणत्या कारणांने कामात अडथळा निर्माण होतो. तेव्हा आपल्याला निराशा येते. वास्तुशास्त्रानुसार याचे कारण म्हणजे घरातील एखादा वास्तुदोष असू शकतो. जर तुमच्यासोबत ही असे वारंवार घडत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या घरात आणि सवयींमध्ये काही छोटे बदल करून तुम्ही हे […]