उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे काकडी. कोशिंबीर, रायते किंवा सलॅडमधून, लोकं विविध प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करतात. काकडी शरीराला थंडावा देते, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने, ती उष्माघातापासून (heat stroke) उत्तम संरक्षण करते. मात्र, कधीकधी बाजारातून विकत आणलेल्या काकड्या कडू निघतात, ज्यामुळे […]
lifestyle
Chanakya Niti : या तीन प्रसंगी कधीही रागवू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शकाचं काम करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे राग. त्यामुळे माणसाला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुमचं […]
Vastu Shastra : या चार चुका वाटतात साध्या, पण घरात निर्माण होतो भयंकर वास्तुदोष, पैसा हातात टिकतच नाही
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की, काहीही कराण नसताना अचानक कुटुंब प्रमुखाचे घरातील सदस्यांसोबत भांडणं होऊ लागतात, पती-पत्नीचं देखील पटत नाही. घर […]
Vastu Shastra: घरात लावा या पक्ष्यांचे फोटो, नशीबच बदलून जाईल, आर्थिक संकटांपासून कायमची सुटका
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात कोणत्याही कारणांमुळे नकारात्मक शक्ती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं. यालाच आपण सोप्या भाषेत घरात वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. कोणत्याही घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर त्याचा […]
डायनिंग टेबलवर ‘या’ वस्तू ठेवल्याने निर्माण होतील आर्थिक, आरोग्यासंबंधातीत समस्या
डायनिंग टेबल ही अशी जागा आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायला बसतात. पण तुम्हाला माहित आहे की वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबलचा वापर फक्त जेवण्यासाठीच होत नाही? तर वास्तू तज्ञ डायनिंग टेबलच्या जागेला खूप विशेष आणि महत्त्वाचे मानतात. हे असे स्थान मानले जाते जिथे कुटुंबातील सदस्यांची ऊर्जा एकत्र येते. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते घरातील डायनिंग टेबलाचा व्यक्तीच्या जीवनावर, आरोग्यावर आणि […]
चाणक्य म्हणतात, ‘या’ सवयी बदलल्या नाहीत, तर तुमचं उत्पन्न कधीच वाढणार नाही, कारण…
आजच्या पैसा असेल अनेक गोष्ट सहज शक्त होतात… हे सत्य आणि आजच्या काळातील वास्तव आहे. प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्याची, भरपूर पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. पण काही लोक, कितीही मेहनत केली आणि कितीही पैसे कमावले तरी, श्रीमंत होत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी सांगितं आहे की, याचं कारण त्यांच्या […]