उन्हाळा सुरू झाला की आंबा बाजारात दाखल होतो. त्यात प्रत्येकजण मोठ्या आवडीने आंबे खातात. क्वचितच असं कोणी असेल ज्याला आंबा हा आवडत नाही. पण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आपल्याला आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की यामुळे फळातील उष्णता कमी होते. आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात […]
lifestyle
काळे आणि दाट केस हवेत, मग शॅम्पूऐवजी या नैसर्गिक गोष्टींनी धुण्याची लावा सवय
उन्हाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण आरोग्यापासून त्वचेच्या काळजीपर्यंत अनेक उपाय करत असतो. कारण या दिवसांत जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी अनेक समस्या निर्माण होतात. यापासून संरक्षण करण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतो. अशातच उन्हाळ्यात आपण केसांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो. धूळ, उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास […]
सापाचा सर्वात मोठा शत्रू लावेल तुमची वाट, कधीच करू नका या 3 चुका; अन्यथा घरात संकट आलंच समजा
मुंगूस हा सापाचा शत्रू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंगूस हा प्राणी सामान्यतः लाजाळू स्वभावाचा असतो आणि माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर तुमच्या घराजवळ झुडपे, बाग, शेती किंवा मोकळी जागा असेल तर उंदीर किंवा सापांच्या शोधात मुंगूस घरात शिरू शकते. उघडे दरवाजे, खिडक्या किंवा भिंतीतील फटीतून ते घरात शिरू शकते. अशी घटना […]
दुधात मनुके भिजवून महिनाभर खाल्ल्यास काय होईल? फायदे जाणून व्हाल हैराण
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि याचे परिणाम काही वर्षांनंतर दिसून येतात. व्यस्त वेळापत्रक, ऑफिसमधील काम, कुटुंबाची जबाबदारी… इत्यादी गोष्टींमुळे अनेक जण स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. अशात दुधात भिजवलेले मनुके आरोग्यास लाभदायक ठरतील… सांगायचं झालं तर, . बरेच लोक मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खातात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मनुके […]
महाराष्ट्राची दवापाणी बंद… कुठे मोर्चे तर कुठे निदर्शने, तर कुठे संताप; राज्यात केमिस्टांच्या बंदने हाल
आज देशभरातील केमिस्टांनी बंदची वज्रमूठ आवळली आहे. आपल्या काही मागण्यांसाठी मेडिकल स्टोअर्स चालकांनी आज मेडिकल स्टोअर्स बंद ठेवले आहेत. या बंदला देशभरात कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णांची दवापाणी बंद झाली आहे. महाराष्ट्रातही केमिस्टांचा बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रातील केमिस्ट केवळ मेडिकल स्टोअर्स बंद ठेवून थांबले नाहीत. तर त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार […]
चाळीशीतही महिलांची हाडे, केस, त्वचा राहतील निरोगी; फक्त ‘या’ काळ्या बियांच्या पेस्टचे करा सेवन
चाळीशीनंतर बहुतेक महिलांना अशक्तपणा आणि हाडांमध्ये वेदना यांसारख्या समस्या जाणवू लागतात. कारण प्री-मेनोपॉजच्या फेज आणि मेनोपॉजच्या फेजमध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या निर्माण होतात. अशावेळेस अनेक महिला या महागड्या सप्लिमेंट्स किंवा औषधांवर पैसे खर्च करतात. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. अशावेळेस चाळीशीनंतर आपल्या आहारात बदल करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. असे […]