Vastu Tips : घरात सुंदर चित्रे लावण्याची परंपरा जुनी असली तरी वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक चित्राचा घरातील वातावरणावर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. विशेषतः वाहत्या पाण्याचे किंवा धबधब्याचे चित्र घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात पाणी हे समृद्धी, शांतता आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीने धबधब्याची […]
lifestyle
Vastushastra : अशा ठिकाणी चुकूनही घेऊ नका घर, आयुष्य उद्ध्वस्त होईल
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? आणि कसं नसावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? आणि कसं असू नये? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाही, तर घरात तुम्ही ज्या वस्तू ठेवता, त्यातील कोणत्या वस्तू तुमच्यासाठी शुभ आहेत, कोणत्या वस्तू अशुभ आहेत? तसेच त्या वस्तू घरात […]
Vastushastra : घराच्या उत्तर दिशेला कधीच ठेवू नका या वस्तू; घरात कधीच पैसा टिकणार नाही
तुमच्यासोबत देखील असं घडतंय का? तुम्ही प्रचंड कष्ट करतात, मेहनत करून भरपूर पैसा कमवतात, मात्र तो तुमच्या हातात टिकत नाही? हातात पैसा आला की कोणत्या न कोणत्या कारणामुळे तो लगेच खर्च होतो? घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही? अकस्मात खर्चामध्ये मोठी वाढ होते, हे सर्व तुमच्यासोबत घडत असेल तर कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का […]
कारल्याची बनवा कुरकुरीत भजी, या पद्धतीने बनवल्यास कडूपणा राहणारच नाही; जाणून घ्या खास पद्धत
कारले पोषक तत्वांचा खजिना आहे आणि म्हणूनच घरातील मोठी लोकं आपल्याला कारल्याच्या भाजीचा आहारात समावेश करण्यास सांगतात. अशातच कारल्याचं नाव ऐकताच लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण तोंड वाकडं करतात. जर कारल्याच्या कडूपणाच्या कारणामुळे तुम्ही कारले बनवणे किंवा खाणे टाळत असाल, तर कुरकुरीत कारल्याची भजी नक्की करून पहा. हे कुरकुरीत चविष्ट कारले अत्यंत स्वादिष्ट लागतात आणि नाश्ता म्हणून […]
भारताचे १ लाख येथे चक्क १ कोटी बनतात, कमी बजेटमध्ये करा परदेश दौरा, भारताशी आहे नाते…
जर तुम्ही परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहात असाल परंतू बजेट पाहून जर विचार बदलत असाल तर आता काही अडचण राहणार नाही. भारताचे लोक कमी पैशात आतापर्यंत नेपाळ आणि भूतानची सफर करु शकत होते. परंतू एक देश असाही आहे की जेथे भारतीय लोक १ लाख रुपये घेऊन जातील तर तेथील करन्सीत ते एक कोटी रुपये होतील. तसे […]
उन्हाळ्यात ‘हे’ सुपरफूड करा ट्राय, शरीर कायम राहील हायड्रेटेड
उन्हाळ्याच्वसांत शरीराला थंडावा देणारी आणि नैसर्गिकरीत्या हायड्रेट ठेवणारी फळे खाण्यावर डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ भर देतात. कलिंगड, खरबूज किंवा नारळपाणी यांसारख्या पदार्थांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. मात्र आता “ताडगोळा” किंवा “आईस अॅपल” हे फळ पुन्हा चर्चेत आले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे फळ केवळ चविष्टच नाही तर शरीराला हायड्रेट ठेवण्याच्या बाबतीत कलिंगड आणि खरबूजापेक्षाही अधिक प्रभावी मानले जाते. […]