8 – 9 तासांच्या नोकरीनंतर अनेक जण व्यायम करतात. पण व्यायामासोबतच योग्य आहार देखील महत्त्वाचा आहे. योग्य आहार योजनेशिवाय, तुम्हाला हवे असलेले वजन तुम्ही कधीच कमी करू शकणार नाही. जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो किंवा रात्री अचानक भूक लागते, तेव्हा आपण थेट फ्रिजकडे जातो आणि जे दिसेल ते खातो. जर त्या वेळी फ्रिजमध्ये बेकरीतील […]
lifestyle
पितळेच्या भांड्यातील चहा खरोखरच अधिक चविष्ट? तज्ज्ञांनी सांगितले फायदे अन् काळजी
दरवर्षी २१ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ साजरा केला जातो आणि या निमित्ताने चहाशी संबंधित अनेक पारंपरिक पद्धती पुन्हा चर्चेत येतात. भारतात चहा हा केवळ पेय नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. सकाळची सुरुवात असो, पाहुणचार असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा चहाशिवाय अनेकांचे दिवस पूर्ण होत नाहीत. अलीकडे सोशल मीडियावर आणि आरोग्यतज्ज्ञांमध्ये पितळेच्या भांड्यात […]
चाणाक्य म्हणतात लोक सहज तुम्हाला तालावर नाचवतील, आजच ‘या’ सवयींना कर स्वाहा
अनेक लोक अशी असतात ज्यांना इतरांना आपल्या तालावर नाचवायला प्रचंड आवडते.. ते सर्वांवर वर्चस्व गाजवण्यासाठी टपून बसलेले असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे,आपल्या काही सवयी आणि कमकुवतपणामुळे, इतर लोक सहजपणे आपल्यावर वर्चस्व गाजवतात आणि आपण त्यांच्या तालावर नाचू लागतो. आचार्य चाणक्य असा इशारा देतात की, जर या सवयी वेळेवर बदलल्या नाहीत, तर आपण तुम्ही आत्मविश्वास आणि स्वतंत्र […]
कोणतीही तोडफोड न करता भाड्याच्या घरात येईल पैसाच पैसा; या पद्धतीने करा बदल
आजकाल नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त अनेक जण भाड्याच्या घरात राहतात. अनेकांचा असा समज असतो की वास्तूचे नियम फक्त स्वतःच्या मालकीच्या घरालाच लागू होतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण ज्या वास्तूत राहतो, तिथली ऊर्जा आपल्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर काही सोप्या वास्तू टिप्स फॉलो केलात तर तुमच्या घरात […]
तुळशीजवळ या वस्तू ठेवल्यास वाढू शकते नकारात्मक ऊर्जा; वास्तुशास्त्राचा महत्त्वाचा इशारा
घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलेली तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नसून भारतीय संस्कृतीत ती श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपट्याभोवतीचे वातावरण घरातील सुख-शांती, आर्थिक स्थिती आणि मानसिक स्वास्थ्यावर प्रभाव टाकते. त्यामुळे तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवावे, याबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत. वास्तुतज्ज्ञांच्या मते, तुळशीच्या […]
दरवाज्यामागे ‘या’ वस्तू ठेवल्यास वाढू शकतो राहू दोष; वास्तुशास्त्राचा इशारा
घराच्या मुख्य दरवाज्याला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. वास्तूनुसार मुख्य दरवाजा हा केवळ घरात येण्या-जाण्याचा मार्ग नसून तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे दरवाज्याभोवती ठेवलेल्या वस्तू, सजावट आणि स्वच्छतेचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होत असल्याचे वास्तु तज्ज्ञ सांगतात. अनेकदा लोक नकळत काही अशा वस्तू दरवाज्याच्या मागे टांगतात किंवा ठेवतात, ज्यामुळे राहू […]