गरुड पुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जाते. या ग्रंथात केवळ जीवन-मृत्यू, आत्म्याचा प्रवास, स्वर्ग-नरक किंवा कर्मांचे फळ यांचेच वर्णन नाही, तर माणसाने दैनंदिन जीवनात कोणते आचार-विचार पाळावेत याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अनेकांच्या मनात गरुड पुराणाचा संबंध फक्त मृत्यूनंतरच्या विधींशी जोडला जात असला, तरी या ग्रंथात सुखी, समृद्ध आणि संतुलित […]
lifestyle
जुलै महिन्यात कधी सुरू होणार मृत्यू पंचक? जाणून घ्या त्याचे महत्त्व, कालावधी आणि कोणती कामे टाळावीत
हिंदू धर्म आणि वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक महिन्यात चंद्र जेव्हा धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून भ्रमण करतो, तेव्हा त्या कालावधीला पंचक असे म्हटले जाते. हा कालावधी साधारणपणे पाच दिवसांचा असतो. पंचकाचे स्वरूप ते कोणत्या वारापासून सुरू होते यावर अवलंबून असते. शनिवारी सुरू होणाऱ्या पंचकाला ‘मृत्यू पंचक’ असे […]
Chanakya Niti : या चार प्रसंगी बोलताना हजारदा विचार करा, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना जीवन कसं जगावं? याचं मार्गदर्शक करतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात. जिथे माणसाने नेहमी गप्प बसावं. तुम्ही गप्प बसले याचा अर्थ […]
पूजा करताय पण जमिनीवर, आसनाशिवाय पूजा केल्यास काय होतं? दर्भासनचं महत्त्व घ्या जाणून
हिंदू परंपरेनुसार, पूजा, जप, ध्यान आणि होम यांसारख्या आध्यात्मिक प्रथा केवळ विधीसाठीच मर्यादित नाही, तर मनावर संयम ठेवणारी पवित्र साधने आहेत. अनेक जण सकाळ संध्याकाळ पूजा करतात, पण गडबडीत आसन घ्यायला विसरतात. पण पूजा करताना दर्भासन फार महत्त्वाचं असतं, सर्वात आधी दर्भासन म्हणजे काय जाणून घ्या.. दर्भासन म्हणजे ‘दर्भ’ नावाच्या पवित्र गवतापासून किंवा कुशापासून बनवलेले […]
कॅल्शियमची कमतरता हे एकमेव कारण नाही, रोजच्या जीवनशैलीतील सवयींमुळेही हाडे कमजोर होतात का?
आजच्या काळात फक्त वयस्क लोकच नव्हे, तर तरुणांमध्येही हाडे कमकुवत होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पूर्वी ही समस्या वृद्धापकाळाशी जोडली जात होती, पण आता कमी वयातही लोकांना सांधेदुखी, पाठदुखी, हाडांमध्ये वेदना आणि लवकर थकवा जाणवणे अशा तक्रारी जाणवत आहेत. यामागे कॅल्शियमची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण असले तरी ते एकमेव कारण नाही. हाडांची […]
पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
पावसाळ्याची प्रतिक्षा सर्वांना असते. पण पावसाळा आल्यानंतर अनेक समस्या देखील उद्भवतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रिजमधून येणारा वास. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात हवामान खूप थंड असतं. हवेत आर्द्रताही खूप असते आणि याच आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील, विशेषतः फ्रिजमधील आर्द्रतेची पातळी वाढते , ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय, जिवाणूंच्या वाढीची […]