Baba Vanga Weekly Horoscope 2026: बाबा वेंगाने पुढील आठवडा या राशींसाठी भाग्याचा असल्याचे भाकीत केले आहे. जुलै महिन्यातील 6 ते 12 जूनदरम्यान वृषभ, कन्यासह या राशींचे नशीब चमकेल. या राशींना करिअर, व्यापार, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात चांगले अनुभव येतील. त्यांच्यासाठी हा आठवडा भाग्याचे दार उघडणार ठरेल. आनंदाच्या सरी बरसतील. तर पैशांची ढगफुटी होईल. पुढील आठवड्यात […]
lifestyle
Broom Vastu : घरातील जुना झाडू फेका; आयुष्यात होतील चमत्कारीक बदल, फक्त 3 चुका टाळा
Broom Vastu : सनातन धर्म आणि वास्तू शास्त्रात झाडू केवळ घरातील धूळ, कचरा साफ करण्याची वस्तू मानली जात नाही. तर झाडूला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. काही जण घरातील झाडू खराब झाल्यानंतरही फेकून देत नाहीत. परंतु तुमची एक छोटीशी चूक आर्थिक अडचणींचे मुख्य कारण ठरू शकते. घरात झाडू चांगला असेल तर घरात साफसफाई चांगली होत असेल, […]
वास्तूशास्त्रात सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पाच वस्तू कधीच जमिनीवर ठेऊ नका
हिंदू धर्मातील प्रत्येक नियमामागे एक गहन आध्यात्मिक कारण आहे.गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेले नियम आजही पाळले जात आहेत. आपल्या वडीलधाऱ्यांनुसार आणि शास्त्रानुसार, काही पवित्र आणि शुभ वस्तू कधीही थेट जमिनीवर ठेवू नयेत… असं सांगितलं आहे. कारण हा त्या वस्तूंचा अनादर किंवा अपमान मानला जाता. पवित्र वस्तूंना आदराने वागवणं म्हणजे देवाचा आदर करण्यासारखेच आहे. अशी श्रद्धा […]
श्रीमंत लोक महिन्याला 5 लाख भाडं सहज देतील, पण स्वतःचं घर घेणार नाहीत; ही त्यांची हुशारी की निव्वळ मुर्खपणा?
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने काही दिवसांपूर्वीच तिचा फ्लॅट भाड्याने दिलाय. ज्यामुळे महिन्याला अभिनेत्रीला 5.51 लाख रुपये भाडं मिळतं, यापूर्वी देखील करिश्माचा फ्लॅट रेंटवर होता, ज्यातून तिला वर्षाला 1 कोटी पेक्षा अधिक भाडं मिळालं. यावेळ अभिनेत्री वर्षाला जवळपास 70 लाख रुपये भाडं मिळणार आहे. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, लाखो रुपये भाडं भरण्यापेक्षा तेच पैसे […]
पावसाळ्यात फळे-भाज्या ताज्या ठेवण्यासाठी या सोप्या उपायांचा करा अवलंब
पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेत आर्द्रता (नमी) खूप वाढते. त्यामुळे घरात ठेवलेली फळे आणि भाज्या लवकर खराब होण्याची समस्या वाढते. या ऋतूमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे बुरशी (फंगस), जिवाणू (बॅक्टेरिया) आणि इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढतात. त्यामुळे दिसायला चांगली वाटणारी फळे आणि भाज्याही आतून खराब होऊ शकतात. अनेक वेळा योग्य प्रकारे न साठवल्यामुळे त्या लवकर मऊ पडतात, कुजतात […]
फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न
पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही […]