जेवणानंतर अनेकांना पोट फुगणे, जडपणा जाणवणे, गॅस होणे किंवा अन्न नीट पचत नसल्याची समस्या जाणवते. यामागे चुकीच्या आहाराच्या सवयी, घाईघाईने जेवणे, तळकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, कमी शारीरिक हालचाल तसेच अपुरी झोप यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि आले यांचे मिश्रण हा […]
lifestyle
Vastu Shastra : या गोष्टी जर तुमच्यासोबत वारंवार घडत असतील तर वेळीच व्हा सावध, असतात मोठे संकेत
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्यासोबत एखादी घटना घडणार असेल तर तिचे संकेत तुम्हाला आधीच मिळत असतात. जर तुमच्यासोबत एखादी सुखद घटना घडणार असेल जसं की तुम्हाला अचानकपणे धनाचा लाभ होणार असेल, नोकरीत प्रमोशन मिळणार असेल किंवा कोणीतरी पाहुणा तुमच्या घरी येणार असेल, अनेक दिवसांपासून तुमचं एखादं काम अडलं आहे, आणि ते […]
आधी मैत्री त्यानंतर प्रेम…! स्त्री – पुरुषांच्या नात्याबद्दल काय सांगतात आचार्य चाणक्य? जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
मुली – मुली कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत… असं म्हणतात, तर स्त्री आणि पुरुष यांचं नातं मैत्रीपर्यंत कधीच राहू शकत नाही. असं देखील बोललं जातं. तर मुलं चांगली मैत्री निभावतात, असं देखील म्हणतात. हा एक वाद समाजात युगानुयुगे चालत आलेला आहे. अनेक लोकांनी आपली मते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली आहेत. प्रसिद्ध तत्त्वज्ञ आचार्य चाणक्य […]
पावसाळ्यात भारतातील या नयनरम्य सुंदर ठिकाणांना द्या भेट
पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण आल्हाददायक बनते. तसेच निर्सगातील हिरवळ, धबधबे, ढगांनी वेढलेले डोंगर आणि थंडगार वाऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलते. म्हणूनच या ऋतूत प्रवास करणे हा एक अनोखा अनुभव असतो. पावसाळ्यात तुम्ही जर काही ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण अनेकदा लोकप्रिय ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळेस कमी गर्दीच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात […]
मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग
अनेकांकडे वेळेची कमतरता असते आणि शरीरास लाभदाय खाण्याची गरज प्रत्येकाला असते. अशात मखाना एकमेव पर्याय आहे, जो झटपट तयार देखील होतो आणि आरोग्यास देखील अत्यंत लाभदायक आहे. सांगायचं झालं तर, आरोग्यदायी आहार घेणाऱ्यांमध्ये मखाना अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. हा एक हलका, पौष्टिक आणि सहज पचणारा पदार्थ मानला जातो. मखान्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस […]
पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी
ऋतूनुसार फळं बदलतात आणि त्याचा आपल्या शरीराला योग्य तो फायदा होतो. पावसाळ्यात अनेक फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचं महत्त्व आहे. पण पावसाळ्यात कोणती फळे खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहील याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पावसाळ्यात आहारात जांभूळ, पेरू, नाशपाती, आलुबुखारा आणि लिची यांसारख्या फळांचा समावेश करावा. याफळांमध्ये, फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध […]