भारतीय संस्कृती आणि परंपरेत पत्नीला नेहमी डावं (वाम) स्थान का दिलं जातं हे माहीत आहे का? ही केवळ परंपरा नाही. किंवा बनवलेला नियम नाही. तर मनुष्याच्या श्वासात लपलेल्या विज्ञानाचं हे गूढ आहे. धार्मिक अनुष्ठान, विवाह संस्कार आणि सामाजिक परंपरेतही पत्नीचं स्थान नेहमी नवऱ्याच्या डाव्या बाजूला असते. स्वर विज्ञानाच्या आधारे ही मान्यता केवळ संस्कृती पुरती मर्यादित […]
lifestyle
45 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ? काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 45 डिग्रीच्या वर उष्णतेचा पारा जात आहे. या दिवसांत घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे. तथापि कामामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतात. तज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही या कडक उन्हात बाहेर जात असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या […]
Vastushastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका ही 5 कामं, आयुष्य उद्ध्वस्त होईल
हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वस्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. परंतु अनेकदा असं देखील होतं की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, परंतु तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा त्रास हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात होतो. कधी तुम्ही हा विचार केला […]
Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी आजही मार्गदर्शक ठरतात. माणसाने आपल्या आयुष्याचं यशस्वी व्यवस्थापन कसं करावं? याचं सार चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या […]
नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!
हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या… भारतीय संस्कृतीत कोणतीही नवी वस्तू घरात आणण्याआधी त्या वस्तूची पूजा करणे शुभ मानले जाते. घरात नवी वस्तू आणण्याआधी देवाचे स्मरण केले जाते. ज्योतिषशास्त्रात वाहनाचा संबंध यात्रेशी जोडण्यात आलेला […]
खजूर खाल्ल्यानंतर करताय अशी चूक, असं केल्यास आरोग्यास मिळतील तिप्पट फायदे
खजूर खाल्यानंतर अनेक जण बिया फेकून देतात. पण खजूरच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. खजूर हा निरोगी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. आपल्यापैकी बरेच जण नियमितपणे या पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूडचा आपल्या आहारात समावेश करतात. मात्र, खजूर खाल्ल्यानंतर आपण सहसा त्याच्या बिया कचऱ्यात फेकून देतो. पण अनेकांमा माहिती नसेल की, निष्काळजीपणे फेकून दिल्या जाणाऱ्या या […]