Dr Shriram Nene Weoight Loss Tips: हल्ली सर्वजण हेल्थ कॉन्शस झालेले दिसत आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फॅन्सी डाएटचा वापर करत असून त्याचे स्वतंत्र साईड इफेक्ट देखील असतात. परंतू बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पतीन डॉ.श्रीराम नेने यांची मत मात्र वेगळे आहे. डॉ.नेणे सोशल मीडियावर नेहमी आरोग्य आणि फिटनेस संदर्भात टीप्स देत असतात. […]
lifestyle
Chanakya Niti : जवळचे लोकच देतात धोका, अशी घ्या काळजी, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की अनेकदा असं होतं की आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, जे लोक आपल्या खूप जवळचे असतात तेच आपल्याला धोका देतात. अशा लोकांवर आपला प्रचंड विश्वास असल्यामुळे अशा लोकांपासून आपण बेसावध असतो, […]
बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? आजच बनवा बटाच्याचं मसालेदार लोणचं, जाणून घ्या रेसिपी
गवार, कोबी, मटार यांमध्ये सर्सास वापरली जाणारी एक भाजी म्हणजे बटाटा… बटाट्याचा वापर जवळजवळ प्रत्येक पदार्थात केला जातो. अनेकांना बटाट्याची भाजी प्रचंड आवडते देखील. पण सतत तिच भाजी खाल्ल्यामुळे कंटाळा देखील येतो. जर तुम्हालाही तुमच्या जेवणात काहीतरी नवीन आणि चविष्ट समाविष्ट करायचं असेल, तर मसालेदार बटाट्याचं लोणचं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचं तेल […]
100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा करतायेत सामना…, ज्यावर औषधांशिवाय नियंत्रण मिळवणं कठीण
आजच्या धावपळीचा परिणान महिलांच्या जीवनावर होत आहे. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या, तणाव… यासारख्या गोष्टींचा महिला रोज सामना करत असतात. अशात महिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. आज पाहायला गेलं तर, 100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा समना करत आहेत आणि ती समस्या आहे थायरॉईड…. थायरॉईडची समस्या आता प्रत्येक घरात निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण मुली आणि महिलांना […]
Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपल्या हातात पैसाच टिकत नाही. आपण प्रचंड कष्ट करतो, पैसा कमावतो परंतु हातात आलेला पैसा लगेच खर्च होऊ जातो. त्यामुळे पैशांची बचत होत नाही. हा तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो. ही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल […]
आचार्य चाणक्य सांगतात, चुकूनही आयुष्यात येणाऱ्या ‘या’ लोकांचा अपमान करु नका, नाहीतर…
आयु्ष्यात अनेक माणसं येतात आणि जातात… कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर राहत नाही. त्यामुळे कोणाचा अपमान करण्यात आणि कोणाला वाईट बोलण्यात काहीही अर्थ नाही. आचार्य चाणक्य देखील म्हणतात की, आयुष्यात काही विशिष्ट व्यक्तींचा चुकूनही अपमान करू नये. जी व्यक्ती नेहमी आदर आणि नम्रतेने वागते, तिच्या आयुष्यात कमी अडथळे येतात. आयुष्यात काही व्यक्तींचा आदर केल्याने आपण समाजात […]