पुदिना (Mint) ही एक अत्यंत लोकप्रिय, सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे जी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतीय स्वयंपाकघरात पुदिन्याचा वापर चटणी, सरबत, रायता, सलाड आणि विविध पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, पुदिना केवळ चव वाढवणारा घटक नसून तो आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानला जातो. त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम […]
lifestyle
ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ‘बॉडी टॅपिंग’ कसे काम करते?
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये मानसिक ताण, चिंता, नैराश्य, थकवा आणि शरीरातील विविध प्रकारच्या वेदना या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. कामाचा वाढता ताण, अपुरी झोप, बदललेली जीवनशैली आणि सततची धावपळ यामुळे अनेक जण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत औषधांशिवाय ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी अनेक पर्यायी […]
तुमचा फ्रिज फक्त 5 मिनिटांत होईल चकाचक… ‘या’ टिप्स कळताच काम होईल सोपं…
फ्रिज स्वच्छ करायला अनेकदा तासनतास लागतात. पण रासायनिक क्लीनर्स वापरण्याऐवजी, स्वयंपाकघरातील काही मोजक्या वस्तू वापरून फक्त 5 मिनिटांत फ्रिज स्वच्छ करण्यास मदत करणारा स्प्रे बनवता आला तर? असं झाल्यास पैसे देखील वाचतील आणि फ्रिज देखील साफ होईल… सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे, आता फ्रिज नसलेली घरे खूपच कमी आहेत. फ्रिज हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे […]
जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?
हिंदू धर्मात जपमाळेचं फार महत्त्व आहे. वेगवेगळ्या देवता, ग्रह आणि साधनेसाठी वेगवेगळ्या माळा शुभ मानल्या जातात. योग्य जपमाळ निवडल्याने साधकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि मनाची एकाग्रता वाढते. पण प्रत्येक माळेतील एक सारखी असणारी गोष्ट म्हणजे, माळेतील मणी… प्रत्येक माळीत 108 मणी असतात. सनातन धर्मात 108 या संख्येला अत्यंत पवित्र स्थान आहे . रुद्राक्ष माळेत किंवा […]
लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं? आचार्य चाणक्य म्हणतात
लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात, लग्न योग्य वयातच झालेलं चांगलं असतं. पण दोघांमध्ये वयाचं अंतर किती पाहिजे, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला चाणक्य नीतिमध्ये दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लग्नासाठी जात, धर्म, वयातील अंतर महत्त्वाचं नसतं. अनेक लोक म्हणतात की, स्त्री आणि पुरुषामधील प्रेम, सामंजस्य आणि विश्वास पुरेसा […]
Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो. सूर्य देवतेला तेज आणि गतीच प्रतिक मानलं जातं. जो व्यक्ती दररोज सूर्य देवतेची उपासना करतो, अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही, तसेच त्याच्यावर येणारी सर्व प्रकारची संकटं आधीच नष्ट होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं […]