हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामध्ये अमावास्या तिथीला विशेष स्थान दिले जाते. चंद्रदर्शन नसलेल्या या दिवशी पितृपूजन, दानधर्म, जप-तप आणि विविध धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे. मात्र जेव्हा अमावास्या सोमवारच्या दिवशी येते, तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. अशा अमावास्येला ‘सोमवती अमावास्या’ असे संबोधले जाते. 2026 मध्ये सोमवती अमावास्या 15 […]
lifestyle
अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबीची वेळ
वास्तुशास्त्रात घरातील आणि घराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. अशातच घरातील झाडू संदर्भात देखील वास्तुशास्त्रात काही नियम बघायला मिळतात. कारण झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही, तर ते माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी झाडू वापरताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. वास्तुनुसार […]
जगातील टॉप 5 शाकाहारी देशांची यादी जाहीर, भारत कितव्या नंबरवर? आकडेवारी पाहून थक्क व्हाल
जगभरात सध्या लोकांच्या आहाराच्या सवयींमध्ये वेगाने बदल होत आहे. अनेक लोक हे मासांहारी जेवणावरुन शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत. त्यामुळे शाकाहारी जीवनशैलीला मोठी पसंती मिळत आहे. अशातच, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आता समोर आले आहे. जागतिक स्तरावर शाकाहारी जीवनशैलीच्या […]
मंदिरात एकाच देवतेच्या दोन मुर्ती ठेवताय…, वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ शुभ आहे की अशुभ?
लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी देवतांच्या सुंदर मूर्ती आणि चित्रे आणतात आणि त्या मूर्ती किंवा चित्रांची त्यांच्या मंदिरांमध्ये पूजेसाठी स्थापना करतात. पण देवतांच्या मुर्ती मंदिरात कशा स्थापन करायच्या यासाठी देखील नियम आहेत. भक्तीभावापोटी, लोक एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्तींची स्थापना करतात. यामुळे व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो आणि जीवनात विविध अडचणी निर्माण […]
आचार्य चाणक्य सांगतात, ‘या’ सवयी आजच सोडा, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या पुस्तकात काही विशेष परिस्थितींचा उल्लेख केला आहे. प्रत्येकाला श्रीमंत होऊन समृद्ध जीवन जगण्याची इच्छा असते. यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण कितीही कमावले तरी काही लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. हे त्यांच्या काही सवयींमुळे होते. आचार्य चाणक्यांनी इशारा दिला आहे की, जर तुम्हालाही अशा सवयी असतील, […]
कुंडलीतील केदार योगाचे महत्त्व: भगवान शिवांच्या कृपेने मिळणारे यश, समृद्धी आणि सुखाचे ज्योतिषीय रहस्य
वैदिक ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ आणि अशुभ योगांचे वर्णन करण्यात आले आहे, जे व्यक्तीच्या जीवनावर खोल परिणाम घडवतात. अशाच महत्त्वाच्या योगांपैकी एक म्हणजे केदार योग. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जन्मकुंडलीमध्ये ग्रहांची विशिष्ट स्थिती निर्माण झाल्यावर हा योग तयार होतो आणि तो व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि प्रतिष्ठा घेऊन येतो. विशेषतः भगवान शिवांची कृपा या योगावर असल्याचे […]