अनेकजण नोकरीच्या निमित्ताने किंवा दुसर्या काही कामाच्या निमित्ताने आपलं पूर्वीचं राहतं घर बदलतात, ते नव्या घरात शिफ्ट होतात. तसेच जे लोक भाड्याने राहत असतात असे लोक देखील ठरावीक कालावधीने आपलं घर बदलत असतात. वास्तुशास्त्रानुसार अशावेळी आपल्या जुन्या घरातील काही वस्तू या चुकूनही नव्या घरात नेता कामा नये, यामुळे नव्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा प्रभाव […]
lifestyle
Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेला गुरुंना द्या भरभरुन शुभेच्छा, पाठवा ‘हे’ खास संदेश
Guru Purnima 2026 : आई – वडिलांना आयुष्याला आकार देण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर, ती गुरुंची आहे… म्हणून श्लोकात देखील सांगितलं आहे की, ‘गुरु साक्षात परब्रह्म..’, हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे […]
Feng Shui : घरात सतत भांडणं होतायेत? पती-पत्नीचं पटत नाही? फेंग शुईच्या या टीप्स ठरतील उपयोगी
फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. पूर्वी फेंग शुई फक्त चीनमध्येच प्रसिद्ध होतं. परंतु काळाच्या ओघात आता फेंग शुई शास्त्र जगभरात चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. आपल्या घराला आर्थिक बरकत प्राप्त व्हावी, तसेच घरात सुख, शांती, समृद्धी यावी. घरात विनाकारण होणारे वाद दूर व्हावेत यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, अनेक जण […]
Abhijeet Dipke Typhoid : अभिजीत दिपके यांना टायफाईड, किती धोकादायक आहे हा आजार ?
Abhijeet Dipke Typhoid : पावसाळ्यात अचानक ऋतूबदल होतो आणि बॅक्टेरियांना मोकळे रान मिळते. त्यात टायफॉईड असा आजार आहे ज्याला लोक साधा ताप म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, जर वेळीच उपचार न केले तर हा आजार गंभीर रुप घेऊ शकतो. अलिकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर […]
Gen Z पेक्षाही खतरनाक असतात ‘या’ जन्म तारखेला जन्मलेले लोक, 100 वेळा अपयश आलं तरी हार मानत नाहीत
अंकशास्त्रानुसार काही मूलांकाचे लोक आयुष्यात कितीही अडचणी आल्या किंवा अपयश आले तरी हार मानत नाहीत. प्रत्येक संकटानंतर नव्या जोमाने उभे राहून पुन्हा प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती असते. विशेषतः मूलांक 4, 8 आणि 9 असलेल्या व्यक्तींवर अनुक्रमे राहू, शनी आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 […]
कापलेली फळे गलेच पडत आहेत काळी, फळे ताजी ठेवण्यासाठी 5 घरगुती उपाय
कापल्यानंतर काही मिनिटांतच फळांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. ज्यामुळे ती फळे खाण्या ऐवजी फेकली जातात. सफरचंद, केळी, नाशपाती किंवा अॅव्होकॅडो… यांसारखी फळे रोजच्या आहारात आवश्यक असतात. पण बऱ्याच लोकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. फळे कापल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा रंग तपकिरी किंवा काळा होतो. विशेषतः जर ती थोडा वेळ उघडी ठेवली किंवा डब्यात […]