भारतात भात खाणाऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. सर्वात महत्त्वाचं तर अनेक जण पोळी, भाकरी खात नाहीत त्यांना भात लागतोच. त्याशिवाय अनेकांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. अनेकांना भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. डाळ, भाज्या, चिकन किंवा इतर पदार्थांसोबत पांढऱ्या भाताची चव सर्वांनाच आवडते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका प्रश्नावर वारंवार चर्चा होत आहे की, पांढरा भात खाल्ल्याने […]
lifestyle
Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी या गोष्टी करायला विसरु नका…
Guru Purnima 2026 : हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे आभार मानन्याचा हा दिवस असतो. त्यामुळे जाणून […]
तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये या गोष्टी ठेवतात, आताच बाहेर काढा अन्यथा आरोग्यावर होईल विपरीत परिणाम
आजच्या काळात अन्नपदार्थ जास्त दिवस ताजे राहावे यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. अन्नपदार्थ योग्य तापमानात ठेवल्याने त्यांचा दर्जा टिकून राहतो आणि ते लवकर खराब होत नाहीत. पण आपल्यापैकी अनेक लोकांना असे वाटते की प्रत्येक खाद्यपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे फायदेशीर असते, पण हे अगदीच खरं नसते. कारण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, पोत […]
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत, त्यापासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ
जेवण बनवलं आणि ते संपूर्ण संपलं असं फार कधीतरी होतं. पण अनेकदा बनवलेल्या भाज्या उरतात. त्यामुळे आपण भाज्या फेकून देतो. बटाटे, कोबी, पनीर, भेंडी, घेवडा, वाटाणा किंवा इतर कोणतीही शिजवलेली भाजी खाल्ल्यानंतर घरात थोडीफार शिल्लक राहतेच. अनेक लोक ही शिल्लक भाजी खराब झाली आहे असं समजून दुसऱ्या दिवशी फेकून देतात किंवा पुन्हा खाणं टाळतात. पण […]
कधी आहे गुरुपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त, प्रीति-आयुष्मान योग आणि पूजेचे धार्मिक महत्त्व
गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. यंदा 30 जुलै रोजी येणाऱ्या या महापर्वावर गुरुपूजनासाठी अनेक शुभ मुहूर्त लाभणार आहेत. आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी केलेल्या विशेष योगांमधील पूजा कमालीची फलदायी ठरेल. सनातन धर्मात गुरूला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आले आहे, कारण गुरूच व्यक्तीला अज्ञानाच्या […]
मिक्सर सतत होतोय खराब… त्यामध्ये हे पदार्थ वाटण्याची चूक कधीच करु नका
पूर्वी महिला दगडी पाटा आणि वरवंट्यावर पदार्थ बारीक करयाचे. पण आता पाटा – वरवंट्याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. आज प्रत्येकाच्या घरात मिक्सर ग्राइंडर असतोच… मिक्सर ग्राइंडर हे स्वयंपाकघरातील एक अत्यावश्यक साधन आहे, जे चटणी बनवणं, मसाले वाटणं, रस बनवणं इत्यादी स्वयंपाकाची सर्व कामे घाईगडबडीत पूर्ण करण्यास मदत करतं. त्यामुळे बहुतेक लोक मिक्सरमध्ये कडक मसाले, […]