अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमावतात, परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही. घरी पैसा आला की तो कोणत्या न कोणत्या कारणासाठी लगेच खर्च होतो. तिजोरी नेहमी रिकामी राहते. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्याचे अनेक […]
lifestyle
आंब्याची कोय फेकू नका, त्वचा आणि केसांच्या समस्यांवर गुणकारी, जाणून घ्या फायदे
आंबा कोणाला आवडत नसेल, असं कोणीच नसेल. फळांचा राज आंबा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे आंब्याला मागणी देखील मोठी असते. आंबा चवीला तर उत्तम असतोच, पण आंब्याची कोय देखील आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक जण आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकून देतात. पण त्याचे होणारे फायदे फार कोणाला माहिती नाहीत. सांगायचं झालं तर, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या कोयमध्ये […]
अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाकल्याने काय होतं, फायदे जाणून व्हाल थक्क
आजच्या धकाधकीच्या जीवनात कमात आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. अशात अनेक समस्या डोकंवर काढतात. पण काही घरगुती उपाय असे आहेत, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल. रोजच्या अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. एखाद्या महागड्या स्पा किंवा पार्लरमधील उपचार घेण्या ऐवजी, घरातील मीठ गुणकारी ठरू शकतो. तुमच्या स्वयंपाकघरातील मीठ तुमच्या धावपळीच्या जीवनातील ताण कमी करू […]
मासिक पाळीदरम्यान आरोग्यासाठी सर्वोत्तम हर्बल चहांचे फायदे
मासिक पाळी (Periods) ही महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, मात्र या काळात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवायला मिळतात. पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स आणि सूज अशा समस्या सामान्यतः दिसून येतात. या काळात शरीराला विशेष काळजीची आवश्यकता असते. आयुर्वेद तज्ज्ञांनी मासिक पाळीदरम्यान काही विशिष्ट हर्बल चहांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे, जे […]
पीरियड्समध्ये डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच वेदना कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, कळा, थकवा, मूड स्विंग्स आणि शरीरात जडपणा यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत डार्क चॉकलेटचे सेवन काही प्रमाणात आराम देऊ शकते असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. डार्क चॉकलेटमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आढळते. हे खनिज गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते, त्यामुळे पाळीदरम्यान होणाऱ्या कळा आणि वेदना कमी होऊ शकतात. तसेच डार्क […]
Nimbu Pani : लिंबू-पाण्यात चुकूनही टाकू नका ही वस्तू, थेट तयार होईल विष; शरीराचे मोठे नुकसान!
लिंब-पाणी हे पेय सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हे पेय विशेष रुपाने पिले जाते. परंतु तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही हे पेय पित असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. परंतु हे पेय पिताना तुम्ही एक चूक कधीच करु नये. ही चूक केल्यास तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. लिंबा आणि पाणी पिल्याने तुमच्या शरिरात […]