अश्लेषा हे नववे नक्षत्र आहे, ज्याचे स्वामी बुध ग्रह आहेत. जेव्हा सूर्य अश्लेषा नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास एकत्रितपणे मजबूत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व, मान-सन्मान आणि अधिकाराचे कारक आहेत. बुधाच्या या नक्षत्रात सूर्य गोचरामुळे व्यक्तींची निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि योग्य वेळी योग्य संधी ओळखण्यास मदत होते. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे […]
lifestyle
Astrology : व्यवसाय, प्रॉपर्टीमध्ये करताय गुंतवणूक, पण कोणत्या दिवशी केल्याने होईल बक्कळ फायदा? जाणून घ्या महत्त्वाचं कारण
Best Day For Investment : हिंदू परंपरा आणि ज्योतिष शास्त्रमध्ये वेळ आणि दिवसाचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात किंवा मोठी गुंतवणूक सुरु करण्याच्या पूर्वी आपण योग्य वेळ आणि दिवसाची प्रतिक्षा करत असतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देखील बोलताना ऐकलं असेल की, कोणत्या व्यवसायाची सुरवात करायची असेल तर, बुधवार निवडायचा आणि जमीन – […]
भारतात पहिल्या डेंग्यू व्हॅक्सीनला मंजूरी, QDENGA लसीची WHO ने देखील केली शिफारस
डासांपासून होणाऱ्या जीवघेण्या आजारात डेंग्यू सर्वाधिक धोकादायक म्हटला जात असतो. दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया सारखे आजार डोकेवर काढत असतात. आता डेंग्यूच्या आजारावर बचावासाठी एका लसीला मंजूरी मिळाली असल्याने डेंग्यूच्या धोक्यापासून प्रतिबंधात्मक उपाय सापडला आहे. या प्रतिबंधात्मक व्हॅक्सीनचे नाव QDENGA (क्यूडेंगा) आहे. या लसीला जपानची फार्मा कंपनी Takeda ने तयार केले आहे. भारतात ड्रग कंट्रोलर जनरलनी(DCGI) […]
प्रत्येकवेळी दूध उतू जाऊन शेगडीवर सांडतयं तर अवलंबवा ‘ही’ सोपी ट्रिक
भारतीय घरांमध्ये दूध सांडणे हे वास्तूनुसार शुभ मानले जाते जेव्हा नवीन घराची वास्तू शांती केली जाते. आपल्या प्रत्येकालाच सकाळी उठल्या उठल्या दूधाचा गरमागरम चहा कॉफी लागते. त्यामुळे रोज स्वयंपाकघरात सकाळी आणि संध्याकाळी दूध उकळणे ही एक सामान्य दैनंदिन क्रिया बनली. पण आपण अनेकांच्या तोंडून ऐकतोच की थोडसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू जाते […]
Chanakya Niti : प्रचंड मेहनत करूनही काही लोक अपयशी का होतात? चाणक्य यांनी सांगितली 2 कारणं
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात या जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा असते, की आपण खूप मोठं व्हावं, प्रचंड पैसा कमवावा आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात आपलं नाव व्हावं. परंतु असे देखील काही लोक असतात, जे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, मात्र […]
चातुर्मासात ‘या’ वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर
हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष मानला जातो. चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी असतो. या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. त्यानंतर या चार महिन्यांच्या काळात भगवान शिव विश्वाचे शासन करतात. चातुर्मास हा पूजा, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. या चार महिन्यांमध्ये देवता निद्रा घेतात, त्यामुळे विवाहासह सर्व शुभ […]