आजच्या काळात अनेक जण फिटनेसकडे अधिक लक्ष देतात. एवढंच नाही तर, अनेकांनी साखरेऐवजी आपल्या आहारात गूळ आणि खजूर वापरण्यास सुरुवात केली आहे. जरी हे दोन्ही साखरेपेक्षा चांगले पर्याय असले तरी, प्रश्न असा निर्माण होतो की जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी यापैकी अधिक फायदेशीर काय आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार आणि विविध अभ्यासांनुसार, […]
lifestyle
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी
बटाटे अनेकांना आवडतात. बटाट्या भाजी, पुरी, पोळी… असं खायला अनेकांना आवडतं. एवढंच नाही तर, तुम्ही कदाचित बटाट्याची भाजी किंवा फ्राईज खाल्ले असतील, पण ताज्या भाज्या, लीन प्रोटीन आणि तुमच्या आवडत्या पदार्थांनी बनवलेले बटाट्यांच्या सॅलडनं तुमचं पोट भरेल आणि तुम्हाला अत्यंत समाधान देईल. पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरने परिपूर्ण असलेलं हे सॅलड गरम किंवा थंड झाल्यावर […]
चातुर्मासात गृहप्रवेशावर बंदी, पण नवीन घर खरेदी करता येतं का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्राचे नियम
हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष आणि पवित्र मानला जातो. चातुर्मास हा चार महिने चालतो. याला काही ठिकाणी चौमास असेही म्हणतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान जगाचे पालनपोषण करण्याचे कार्य सोडून विश्रांती घेतात, म्हणूनच या काळाला देवांचा निद्राकाळ असेही म्हटले जाते. […]
जुलैचा शेवटचा आठवडा या 3 राशींसाठी ठरेल शुभ, शनी आणि बुध यांचा संयोगाने होतील श्रीमंत
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रमुख ग्रहांच्या गतीमध्ये बदल होणार आहेत. 24 जुलै रोजी ग्रहांचा अधिपती बुध मार्गी होईल. याचा अर्थ या दिवसापासून बुधाची सरळ गती सुरू होईल. यानंतर बुध 24 ऑक्टोबरपर्यंत सरळ गतीत राहील. याव्यतिरिक्त 27 जुलै रोजी न्यायाच देवता शनिदेव वक्री होतील. याचा अर्थ असा होतो की या दिवसापासून शनिदेवांची वक्री गती सुरू होईल. […]
‘या’ ठिकाणी चुकूनही तुळशीचे रोप लावू नका, अन्यथा घरातून निघून जाईल सुख
सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते. धर्मग्रंथांमध्ये तुळशीला माता मानले जाते. असे मानले जाते की तुळस हे लक्ष्मी मातेच एक रूप आहे. कारण या तुळशीच्या रोपात लक्ष्मी माता वास करते. प्रत्येक घराच्या अंगणात दाराबाहेर असलेल्या तुळशीच्या रोपालादररोज पाणी अर्पण करून आणि विधींचे पालन करून तिची पूजा केली जाते. घरातील हिरवीगार तुळशीची […]
Chanakya Niti : कधी माफ करायचं अन् कधी बदला घ्यायचा? चाणक्य नीती काय सांगते?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजात वावरताना तुम्ही नेहमी सावध राहिले पाहिजे. जर तुम्ही सावध नसाल तर कोणत्या क्षणी तुमचा घात होऊ शकतो आणि आपला घात केव्हा झाला हे देखील तुमच्या लक्षात येणार नाही. समजात सर्व लोक […]