माजी टीम इंडियाचा कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका पत्रातून ही धमकी देण्यात आली आहे. गांगुली कुटुंबिय आणि खासगी सहाय्यक यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सौरव गांगुलीच्या कार्यालयात एक पत्र खोललं गेलं. ते इंग्रजीत लिहिलं होतं आणि या पत्रातून क्रिकेटपटू सौरव गांगुली […]
cricket
गुरनूर ब्रारला टीम इंडियात इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने स्पष्टच सांगितलं की..
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. असं असताना या मालिकेत गुरनूर ब्रारचं नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे नाव चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे गुरनूर ब्रारला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारसा अनुभव नाही. तरीही संघ व्यवस्थापन गुरनूर ब्रारला प्रत्येक फॉर्मेटमध्ये वारंवार संधी देण्यासाठी आग्रही […]
IND vs SL: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया इतिहास रचणार, दोन विजय हा मोठा विक्रम मोडणार
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI) भारतीय संघाने 1932 पासून आतापर्यंत 299 कसोटी सामने खेळले असून 186 सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. […]
बीसीसीआयचं सीओई हे काय पुनर्वसन केंद्र नाही, लक्ष्मणने कान टोचले! संघ निवडीवर सचिव सैकिया म्हणाले..
भारतीय क्रिकेट संघ सध्या दुखापतीने ग्रासला आहे. एक एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. दुखापतीच्या या वाढत्या घटनांमुळे बीसीसीआयचं सेंटर ऑफ एक्सीलेन्स अर्थात सीओई टीकेचं धनी ठरलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असताना सीओईची परिस्थिती इतकी वाईट असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. असं असताना सीओईचे प्रमुखे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या चर्चांवर आपलं रोखठोक मत मांडलं […]
16 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये असं घडणार, भारत श्रीलंका गॉल टेस्ट का आहे खास? जाणून घ्या
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडिया श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यात ही कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. (PHOTO CREDIT- PTI) टीम इंडिया 16 वर्षात पहिल्यांदाच स्टार फलंदाज विराट कोहलीशिवाय श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. भारताने […]
Yuzi Chahal: आता संघातून काढून दाखवाच, युझवेंद्र चहलने असं काही केलं बीसीसीआयचं तोंडच बंद झालं
भारतीय संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेला स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल, इंग्लंडच्या देशांतर्गत एकदिवसीय चषक स्पर्धेत आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. नॉर्थम्प्टनशायर या काउंटी संघाकडून खेळताना, चहल विरोधी फलंदाजांना सातत्याने सळो की पळो करून सोडत आहे. सॉमरसेटविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या सामन्यात चहलने पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे कौशल्य दाखवून दिले. त्याने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात बळी घेतले […]