सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाने तथ्ये नीट तपासली नाहीत आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षाला नोटीस दिली नाही. नोटीस दिल्याशिवाय आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे सिब्बल यांनी ठामपणे सांगितले. जनता दलासारख्या पूर्वीच्या […]
Latest News
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतात असं कंगना राणावतने म्हटलंय. तर दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाही असंही तिने म्हटलंय. विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वपूर्ण मुद्दे उरलेलेच नाहीत असं कंगना राणावत यांनी म्हटलेलं आहे. इथे संपूर्ण वातावरण खराब करून ठेवलं आहे. आणि जसं तुम्ही पाहताय, दिवसेंदिवस इथलं वातावरण खूप जास्त खराब होत चाललं आहे. आणि […]
Car Parking Rule: बाब्बो! कार पार्किंगसाठी तब्बल 25,000 रुपये भरावे लागणार, नवीन नियम काय?
तुम्ही घरी, ऑफिसला किंवा कामासाठी बाजारात जात असाल, तरी मोफत पार्किंग नेहमीच उपलब्ध नसते. तुम्ही तुमचे वाहन रस्त्यावर किंवा महानगरपालिका किंवा प्राधिकरणाच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केले तरी, तुम्हाला शुल्क भरावेच लागते, आणि आपण सर्वजण ते भरत आलो आहोत. पण तुम्हाला वार्षिक 25,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल हे ऐकून आश्चर्य वाटेल. ही बातमी देशातील मेट्रो शहरांपैकी […]
Tukaram Mundhe: कौतुकातही भेसळ… ते एक वाक्य ऐकताच तुकाराम मुंढेंनी दिलेल्या प्रतिक्रियेकडे सर्वजण पाहातच राहिले
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांची चर्चा आता संपूर्ण देशात सुरु आहे. देशभरातील अन्न माफियांना आता चांगलीच धडकी भरली आहे. आता नुकतीच […]
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा जोरदार इशारा दिला आहे. या आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यासाठी, जरांगे पाटलांनी वर्षा बंगल्यावरील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. […]
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय. लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यात. नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह दोघांना अटक झाली. नोटा छापण्याच्या रॅकेट प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यात सुरू होता नोटा छापण्याचा अड्डा. Source link