ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एश्ले गार्डनरचं तिची जोडीदार मोनिका राइटसोबत लग्न झाले होते. ऑस्ट्रेलियन सरकारने डिसेंबर 2017 मध्ये एका ऐतिहासिक कायद्याद्वारे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानंतर 26 एप्रिल 2025 रोजी या दोघींनी लग्नगाठ बांधली होती. सात महिने संसास थाटल्यानतंर दोघींनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मोनिकाने एश्ले गार्डनर फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर एश्ले गार्डनरने इंस्टाग्रामवर […]
Latest News
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, ‘माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून…
मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या टीकेवर आणि व्यंगावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. जरांगेंनी माझ्यावर केलेले व्यंग न पटणारे असल्याची खंत बावनकुळे यांनी व्यक्त केली, यावेळी ते भावूक झालेले दिसले. आपल्या कुटुंबाचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, त्यांची पत्नी कुणबी समाजाची आहे, तर सूनबाई मराठा समाजाची आहे. यासोबतच त्यांनी जात पडताळणी […]
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही… मोठी अपडेट समोर
नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना तख्त श्री हजूर साहेब गुरुद्वारा येथून बाहेर येत असताना घडली. निहाल जसपाल सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
अगामी सुनावणी मंगळवारी, पण… कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटी आणि आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला नाही, तसेच निवडणूक आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्थेचा विचार केला नाही, असे सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडले. सुनावणीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत […]
यशस्वी जयस्वाल आणि गिलची कमकुवत बाजू श्रीलंकेच्या केंद्रस्थानी, या चार गोलंदाजांना वापरणार
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या बऱ्याच उणीवा समोर आल्या आहेत. त्यामुळे कसोटी मालिका भारतासाठी कठीण पेपर असणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना संघर्ष करत आहेत. त्यामुळे श्रीलंकेत फिरकीचा सामना करणं भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असणार आहे. असं असताना या स्थितीत कर्णधार शुबमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर विश्वास टाकला जात […]
महिलांना आधी 20000 नंतर 30000 रुपये, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, योगी सरकार…
फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी खास योजना आखण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील महिलांना तीन टप्प्यांत एकूण 50 हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती […]