युद्धामुळे जागतिक पातळीवर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतालाही याची झळ बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत. जालन्यातही काही प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलची काळ्या बाजारात विक्री केल्याचे आढळून आल्यास कठोर […]
Latest News
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, काय घडलं?
राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील बैठकीची इन साईड स्टोरी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये […]
NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये आता..
नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणामुळे देशभरात तर खळबळ उडालीच पण लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआयच्या तपासात अनेक धागेदोर समोर येत आहेत. याच पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार […]
PayDhooni Family Death : कलिंगड खाऊन नव्हे तर… पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, कशामुळे गेला जीव ?
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील पायुधीन येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डोकडिया कुटुंबातील व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं, मात्र पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणांत संपलं. अवघ्या काही वेळात चौघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे आई-वडील आणि दोनी मुलींचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू […]
विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
सध्या संपूर्ण विदर्भासह नागपुरात उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या […]
Walmik Karad : मोठी बातमी ! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तुरूंगातच त्याला… नेमकं काय झालं ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हाही गेल्या अनेक महिन्यांपासून तुरूंगाची हवा खात असून आता त्याच्या संदर्भातच मोठी अपडेट उघड झाली आहे. वाल्मिक कराड याला बरं नसून त्याची प्रकृती खालावल्याची […]