आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. साखळी फेरीत भारताचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो स्थितीसारखा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला तर आणि तरच उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असलं तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित तीन शक्यतेवर अवलंबून आहे. भारताला नशिबाची साथ मिळाली […]
Bike Seat: बाईकची मागची सीट का असते उंच? काय कारण? रोज दुचाकीवर फिरणाऱ्यांना सुद्धा नाही माहित
Bike Seat high: बाईकचे डिझाईन हे केवळ शोसाठी नसते. त्यात अनेक बारकावे असतात. या डिझाईनमागे सुरक्षा आणि बाईकची कामगिरी गृहित धरली जाते. अनेकदा लोक उंच सीट केवळ स्टाईलचा भाग मानतात. पण त्याचा उद्देश राईड अधिक सुरक्षित आणि संतुलित प्रवास करणे हा आहे. हे डिझाईन न केवळ बाईकला स्थिरता देते. पण लांब आणि वेगवान प्रवासात सुंतलन […]
Vastu Shastra : घरात कोणत्या रंगाचे शिवलिंग ठेवणं शुभ, पहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे देवघरातून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेत देखील बाधा निर्माण होऊ शकते, या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत तरच आपल्याला त्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ मिळून घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही देवघरात एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नयेत, […]
WT20 WC 2026 : करो या मरोच्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कुठे पाहाल सामना? जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. आतापर्यंत ब गटातून इंग्लंडने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर अ गटातील दोन्ही संघांचं अजून काही ठरलेलं नाही. त्यामुळे रविवारचे सामने महत्त्वाचे असणार आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहे. तिन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. त्यात […]
‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे […]
Chanakya Niti : संसाराचं वाटोळं का होतं? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श जीवन कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश येतच राहतं. परंतु तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, संयम हेच तुमच्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे.चाणक्य […]