मुंबई, उपनगर परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईची धांदल उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी तर रस्ते खचले आहेत. दरम्यान, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. फारच गरज असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे. असे […]
इतकी लोकप्रिय सीरिज की एकदा बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही, IMDb रेटिंग प्रचंड जबरदस्त
ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासोबतच दर्जेदार आणि खऱ्या घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशाच वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘स्कॅम 1992’ ‘द हर्षद मेहता स्टोरी’. प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटूनही या सीरिजची लोकप्रियता कायम असून, तिची दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ती आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या वेब सीरिजपैकी एक मानली जाते. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित […]
35 कोटींची ऑफर.. थलपती विजय यांचं सरकार उलथवण्याच्या कटात मोठा खुलासा
तमिळनाडूतील थलपती विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने कथित घोडेबाजार सुरू असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. उथगमंडलम विधानसभा मतदारसंघाचे टीव्हीकेचे आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तमिळनाडू पोलिसांनी माजी डीएमके मंत्री आणि कोईंबतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा […]
Photo : अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं
जळगावच्या पारोळा-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्यावर गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यानंतर गॅस टँकरला भीषण आग लागली. गॅस टँकरने टोलनाक्यावरील दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर टँकरने घेतला पेट घेतला. या अपघातात टँकरमधील चालक व क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की टँकरचा समोरील भाग पूर्णपणे […]
देशाचे नवे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले, नव्या अहवालाचा निष्कर्ष
India Richest Cities: भारताची मोठी शहरे आता केवळ लोकसंख्येचे केंद्र नाहीत. तर देशाच्या अर्थव्यवस्था आणि खर्च करण्यातही आघाडीवर आहेत. नव्या अहवालानुसार आता जेथे लोकांचे सरासरी उत्पन्न सर्वात जास्त आहे. जेथील कुटुंबे सर्वाधिक खर्च करत आहेत. बातमीनुसार बंगळुरु, चंदीगड आणि दिल्ली देशातील सर्वात जास्त सरासरी उत्पन्न असणारी शहरे बनली आहेत. तर घरगुती खर्चाच्या बाबतीत चंदीगड, तिरुवनंतपुरम […]
100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती
संगीताच्या दुनियेत काही गाणी आणि गझल अशा आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. अशाच गझलपैकी एक म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल आजही संगीतप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करते. प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी 1982 मध्ये आपल्या आवाजातून तिला अमरत्व दिले तर […]