आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. समाजात सर्वच लोक चांगले नसतात, अर्थात सर्वच लोक वाईट देखील नसतात. म्हणूनच तुम्ही […]
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन
संपूर्ण देशात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. केतनला त्याची होणारी बायको सियाने लोहगड किल्ल्यावरून तिचा प्रियकर चेतनच्या मदतीने खाली ढकलले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. केतन हा लग्नासाठी पसंत नसल्याने सियाने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनच्या […]
IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 […]
Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार
श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच वाद सुरु झाला होता. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टायटलवर विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतलेला. आता हा वाद मिटला असून त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केलय की, त्यांना टायटलवर काही आक्षेप नाही. त्यामुळे ‘ईठा’चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग […]
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, अशातच आता त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, मेलबर्न येथे होणाऱ्या “मेलबर्न मीट्स मोदी” कार्यक्रमाशी संबंधित एका फेसबुक पोस्टवरील कमेंटद्वारे ही धमकी देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑस्ट्रेलियातील सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. […]
जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या पचन सुधारण्याचे नैसर्गिक रहस्य
जेवणानंतर अनेकांना पोट फुगणे, जडपणा जाणवणे, गॅस होणे किंवा अन्न नीट पचत नसल्याची समस्या जाणवते. यामागे चुकीच्या आहाराच्या सवयी, घाईघाईने जेवणे, तळकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, कमी शारीरिक हालचाल तसेच अपुरी झोप यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू आणि आले यांचे मिश्रण हा […]