तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री विजय यांनी असंख्य लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. गोरगरीबांना हात देण्यासाठी त्यांनी निर्णयांचा झपाटाच लावला आहे. त्यातच आता एका निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्री विजय यावेळी दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाले आहेत. त्यांनी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्क्याने वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला वेसन […]
IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला…
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. ही मालिका जिंकायची असल्यास भारताला काहीही करून सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची चर्चा रंगली होती. दुसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता. संजू […]
आता सांगूनच टाकतो… अमिताभ बच्चन यांचं एक ट्विट, मोठी खळबळ, नवा वाद; अडचण वाढणार?
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. या ट्विटमुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी असं काही ट्विट केलंय की उच्चशिक्षित लोकही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या फीफा वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. या फुटबॉल वर्ल्डकपवर त्यांनी एक ट्विट करून वादाला अंगाला लावून घेतला आहे. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन […]
भुकेल्या आईला अन्न द्यायला निळू फुले यांनी दिला होता नकार? कारण ऐकलंत तर धक्काच बसेल
मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक हे पात्र म्हटलं की सर्वात पहिला डोळ्यासमोर ज्यांचा चेहरा उभा राहतो ते म्हणजे अभिनेते निळू फुले. मात्र, पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याच उदाहरण देणारा मन हेलावून टाकणारा किस्सा आज आपण जाणून घेणार आहेत. निळू फुले यांचे समकालीन व लोकप्रिय अभिनेते राम नगरकर यांनी आपल्या रामनगरी या आत्मचरित्रात […]
ना दलाल… ना उशीर, आधार कार्डच्या मदतीने खात्यात पैसा येतो कसा? एका क्लिकवर जाणून घ्या
Aadhaar DBT to Account: आधार कार्ड ओळखीचा वैध पुरावा ग्राह्य धरावा की नाही यावरून सतत वाद होतो. आता आधार कार्डचं तितकं अप्रुप राहिलं नाही. पण आधार आता केवळ पुराव्याचाच भार राहिला नाही तर व्यवहार करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. अनेक सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड नोंद करणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी आधार कार्डच्या […]
या 3 प्रकारच्या लोकांना मदत करणे ठरू शकते घातक; आचार्य चाणक्यांनी दिला महत्त्वाचा सल्ला
भारतीय संस्कृतीत परोपकाराला सर्वोच्च धर्म मानले जाते. गरजूंची मदत करणे हे माणसाचे मोठे कर्तव्य समजले जाते. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येकालाच विचार न करता मदत करणे योग्य नसते. काही व्यक्तींना केलेली मदत ही पुण्याऐवजी स्वतःसाठी अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते. चाणक्य यांच्या मते मूर्ख व्यक्तीला कितीही समजावले किंवा मदत केली […]