नंदूरबार जितेंद्र बैसाणे : देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण झाली… देश चंद्रावर पोहोचला, डिजिटल क्रांती झाली, विकासाच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या. मात्र, नंदुरबारच्या सातपुड्यातील माणिबेली गाव आजही अंधारातच आहे. साधारणपणे या गावाची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. देशातील पहिल्या मतदाराची ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या या गावाला 80 वर्षांनंतरही विजेची प्रतीक्षा आहे. या विधारक परिस्थितीला जबाबदार कोण असा […]
Latest News
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क…
सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री गिरीश महाजनांचाही फोटो असून, त्याखाली त्यांचा थेट पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा स्पष्ट उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या […]
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते… शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
पुण्याच्या कसबापेठ मतदारसंघात राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का बसणार असून, कसब्यातील शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे शिंदे गटाला कसब्यात मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. ऐकीकडे शिंदे गटाचं इनकमिंग सुरू असताना अचानक मोठी घडमोड समोर आली आहे. काही काळापुर्वी अनेक बड्या नेत्यांनी […]
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर मतांच्या राजकारणासाठी वंदे मातरम विसरल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्लीतील एका जाहीर सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेसने केवळ मतांसाठी राष्ट्रीय भावनांचा अनादर केला आहे. अमित शाह यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “जर थोडी तरी लाज शिल्लक असेल, तर काँग्रेसने देशाची माफी […]
‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’, अमित ठाकरेंनी खडे बोल सुनावताच भावेश कावरे वठणीवर, म्हणाला काय?
मुंबईतील ताडदेव येथील एका घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात केल्यानंतर भावेश कावरे चांगलाच अडचणीत सापडला. या जाहिरतीमुळे सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याच्याविरोधात संतापाची भावना होती. त्याने ही जाहिरात का केली याचे स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ शेअर केला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती. या वादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण […]
मुंबई हादरली, नौदल कर्मचाऱ्याच्या घरात सापडले 4 मृतदेह, पत्नी अन् मुलांना संपवलं मग स्वत:ही..
मुंबईच्या कुलाबा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याच्या घरात एकाचवेळी चार मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईच्या कुलाबा परिसरात असलेल्या नेव्ही नगरमध्ये घडली आहे. मृतांमध्ये नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या नेव्ही कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्याचा […]