Virar Local Train : सध्या मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबई शहर तसेच उपनगराची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकलवसई पर्यंतच सुरू आहेत. त्यामुळे विरारला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वसई, नालासोपारा स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी साचले आहे. ट्रॅकवरच […]
Latest News
Sharad Pawar Party : शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!
Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच वारे वाहू लागले आहेत. कधी काय होईल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली. सहा खासदारांनी तसेच सचिन अहिर या आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट […]
गोव्यात रेंटवर महिंद्रा थार मिळणे होणार बंद? सातत्याने होणाऱ्या अपघातांनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये
गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो यांनी सांगितले की, महिंद्रा थार कारशी संबंधित सतत होणारे अपघात आणि ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन याबद्दल स्थानिक लोकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. याच वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार रेंटल थारवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांत महिंद्रा थारच्या रस्ते अपघातांच्या मालिकेनंतर गोवा सरकार कठोर […]
सावधान! E20 पेट्रोलमुळे खरंच खराब होऊ शकते तुमची कार? ARAI च्या रिपोर्टमधून समोर आलं धक्कादायक सत्य
रिपोर्टनुसार, ज्या जुन्या कार केवळ E10 पेट्रोलसाठी डिझाइन केल्या आहेत, त्यांच्या फ्युएल सिस्टममधील रबरचे पाईप आणि पार्ट्स E20 पेट्रोलमुळे वेळेनुसार खराब होऊ शकतात. दिलासादायक बाब म्हणजे गाड्यांचे धातूचे (Metal) पार्ट्स आणि टू-व्हीलर्सना या इंधनामुळे कोणतीही मोठी समस्या निर्माण होत नसल्याचे या चाचणीत स्पष्ट झाले आहे. देशभरात E20 पेट्रोलवरून गदारोळ सुरू आहे. अनेक वाहनमालक यामुळे नुकसान […]
मोठी बातमी! 20 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला,नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार
नवी दिल्ली, दि 7: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सायंकाळी झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या पाण्यापैकी पाच टीएमसी […]
पहिल्यांदाच गोल्ड लोन घेताय? बँकेत जाण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
गोल्ड लोन घेताना सोन्याची शुद्धता, व्याजदर आणि कर्जाची परतफेड करण्याचे पर्याय या गोष्टींवर लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. देशातील विविध बँका सोन्याच्या बदल्यात कर्ज देण्यासाठी वेगवेगळ्या अटी लागू करतात. त्यामुळे बँकेत अर्ज करण्यापूर्वी कोणत्या 4 गोष्टींची काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती प्रत्येक ग्राहकाने समजून घेतली पाहिजे. अचानक कोणालाही कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत […]