राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आता पुन्हा आंदोलनासाठी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. त्यांच्यासह शकडो आंदोलकही जंतरमंतर परिसरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. राजीनामा दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी […]
Latest News
Vastu Shastra : देवपूजा करताना कधीही करू नका या चार चुका, पडू शकतात महागात, कंगाल व्हाल
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये, तर देवपूजा कशी करावी? देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करावं? तुमच्या घरातील देवघराची रचना कशी असवी? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाची काही न काही इच्छा असते, ती इच्छा पूर्ण व्हावी, घरात सुख शांती यावी तसेच […]
CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसदेवर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडिकेड लावले, मात्र आंदोलकांनी हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून आश्रुधुराचा वापर करण्यात आला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. दरम्यान त्यानंतर दिल्लीत काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणं […]
Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यता सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात […]
CJP Protest Delhi : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये गाड्या फोडल्या; हिंसक वळण
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. यासाठी सोनम वांगचूक यांनी दिल्लीमधील जंतरमंतरवर त्यासाठी तब्बल 21 दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण केलं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान आज […]
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला आहे” असे विधान केल्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या जोरावर सरकार बदलत नसून, विकासाच्या कामांवरच सरकारचे भवितव्य ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, “एखादे आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही. सरकार हे विकासावर […]