रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8 रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. […]
india
मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली
भारतीय हवाईदल आपल्या फायटर जेट्सची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत 114 राफेल जेटचा करार करणार आहे. मात्र तरी देखील भारताचं सर्वात मोठं टेन्शन जे आहे, ते म्हणजे 5 व्या पिढीमधील फायटर जेट्स. कारण चीनच्या हवाईदलाकडे J-20 आणि J-35 सारखे अत्याधुनिक फायट जेट्स आहेत. त्यातच आता अशी देखील एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे चीन पाकिस्तानसोबत […]
LPG Shortage : ना गॅसची झंझट, ना इंडक्शनची गरज… याच्या मदतीने झटक्यात होईल स्वयंपाक
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा आणि भारतातील एलपीजी संकटाचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे. गॅसच्या टंचाईमुळे अनेक जण त्रस्त आहेत. तर काहींनी इंडक्शन खरेदी करण्यासाठी धाव घेतली आहे. पण जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्हाला अन्न शिजवण्याचे, स्वयंपाकाचे टेन्शनच राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर कुकर किंवा राईस कुकर […]
जेवल्यानंतर ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर… गॅस आणि पोटफुगीपासून होईल सूटका
बडीशेप: जेवणानंतर थोडीशी बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यात असलेले घटक पोटात गॅस तयार होणे कमी करतात आणि तोंडात ताजेपणा देखील आणतात. अनेकांना बडीशेप आवडते. जिरे: भाजलेले जिरे किंवा जिरे देखील उत्तम पर्याय आहे. भाजलेले जिरे किंवा जिरे पाणी पचनासाठी खूप चांगले असते. ते पोटातील एन्झाईम्सची क्रिया वाढवून अन्नाचे पचन सुलभ करण्यास मदत करतात. आले: आल्याचा […]
Gold Rate: सर्वात मोठी खुशखबर! युद्ध असूनही सोनं जोरदार आपटलं, एकाच दिवसात तब्बल इतक्या रुपयांची घसरण; 10 ग्रॅमचा भाव आता थेट…
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर गेल्या 13 दिवसांपासून सतत हल्ले होत आहेत. इराण देखील या दोन्ही देशांना चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधन, सोने अशा अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. दरम्यान, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली […]
रेल्वे विभागाचा सर्वात मोठा निर्णय, आता प्रवास करताना…कटकट कायमची संपली; वाचा काय बदललं?
दरवर्षी देशात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे. रेल्वे विभाग वेळोवेळी आपल्या नियमांत बदल करतो. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे विभागाकडून हे नियम बदलले जातात. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. अनेकदा रेल्वेने एकाच पीएनआर नंबरवर […]