अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये यु्द्ध सुरू होऊन आज 13 दिवस झाले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणाचा मोठा फटका हा भारताला बसत आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेक कच्च्या तेलाचे जहाज तिथे अडकून पडले आहेत. भारतामध्ये आता गॅस तुटवडा जाणवत […]
india
Horoscope Today 13th March 2026 : पैसे येणार की खिसा हलका होणार ? वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
महाराष्ट्र 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं विकासाचं व्हिजन
Money9 Financial Freedom Summit 2026: मनी 9 च्या फायनॅन्शियल फ्रीडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. मनी 9 च्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही चौथी समिट आहे. या समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात टीव्ही 9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या स्वागतपर भाषणाने […]
Gas Booking : गॅस संपला पण फोनवरून सिलिंडर बुक होत नाहीये? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक!
How To Book Gas : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारताला बसत आहे. भारतात नैकर्गिक वायू आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे लोकांपुढे खाद्यपदार्थ कसे तयार करायचे? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद करून टाकल्याने जलमार्गाने होणारा इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. भविष्यातील संकट […]
चिकन, बिर्याणी, पनीर…हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?
LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. […]
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8 रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. […]