पाकिस्तानचा सर्वात अशांत प्रदेश असलेल्या बलूचिस्तानने पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे. पाकिस्तानला झटका देताना बलूच नेत्यांनी बलूचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणाही केली आहे. रिपब्लिक ऑफ बलूचिस्तानची घोषणा करण्यात आली आहे. तसेच 11 ऑगस्ट हा दिवस बलूचिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषितही केलं आहे. एवढंच नव्हे तर बलूच नेत्यांनी बलूचिस्तानचं संविधानही घोषित केलं आहे. पाकिस्तानशी आमचं काहीच नातं […]
india
आमच्या सहनशीलतेला कमजोरी समजू नका, भारत जोखीम घेऊ शकतो, मग परिणाम काहीही होवोत, ऑपरेशन सिंदूरवर NSA अजित डोभाल यांचे वक्तव्य
‘भारत सहिष्णु आहे, मात्र कमजोर नाही, आम्ही जोखीम देखील घेऊ शकतो आणि घरात घुसून जोरदार प्रहार देकील करु शकतो. आमच्या सहनशीलतेला कमजोरी समजण्याची चूक करु नका असा सज्जड दम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी डिस्कव्हरीच्या आगामी डॉक्युमेंट्री सिरीजमध्ये म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’वर डोभाल यांची ही पहिली मुलाखत म्हटली जात आहे. यात त्यांनी ८८ […]
मुलांचा मेंदू होईल कॉम्प्युटरपेक्षा वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स
मुलांच्या आरोग्य आणि विकासा संदर्भात पालक नेहमीच चिंता करत असतात. जेव्हा मुल सहा महिन्याचे असते, तेव्हा त्याला हळूहळू ठोस आहार देण्यास सुरुवात केली जाते.त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या प्लेटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याचा निर्णय पालकांनी घ्यायचा असतो. या वयात केवळ पोट भरणे पुरेसे नसते. तर मुलांना पौष्टीक अन्न देणे गरजेचे असते.त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक […]
Rahul Gandhi: राहुल गांधींची मेलोनींवर कमेंट, भारतात फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो? जाणून घ्या A टू Z
काल दिल्लीत रचनात्मक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक कमेंट केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासंबंधानं त्यांनी ही टिप्पणी केली. त्यावरून आता टीकेची झोड उठली आहे. काल चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. तर याच कार्यक्रमात […]
तुम्ही नालायक गृहमंत्री… राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले
काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नीट पेपफुटीप्रकरणी आवाज उठवण्यात आला होता, तसेच तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे आंदोलन संपले […]
स्वातंत्र्य दिनाच्या आधीच दिल्लीत मोठी खळबळ; एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी
देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्टासह राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हायकोर्टाला मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच हायकोर्ट आणि परिसरात बॉम्ब विरोधी पथकाने धाव घेतली असून कसून तपासणी करण्यात येत आहे. दिल्ली हायकोर्टच […]