सुशांत सिंह राजपूतला जाऊन सहा वर्ष झाली आहेत. मात्र, आजही त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने सुशांतसिंह राजपूतची चर्चा होतेच. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनाही सुशांतच्या आठवणीने राहवलं नाही. त्यांनाही गहिवरून आलं. शिशिर शर्मा यांनी सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत. सुशांतने आत्महत्या केली. तो आपल्यात नाही, यावर आजही विश्वास बसत नाही. हे मानायला […]
RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गुजरातने वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 12 बॉलआधी 5 विकेट्स […]
RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी
विराट कोहली याने विजयी षटकार ठोकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दमदार विजय मिळवून दिला आहे. आरसीबीला 156 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी 1 धावेची गरज होती. तेव्हा विराटने 18 व्या ओव्हरमधील अर्शद खान याने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावला आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीने यासह यशस्वीरित्या आपल्याकडे […]
सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे. सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. मोठमोठ्या स्टार्सनी हे गाण आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला. सुमन कल्याणपूर यांच्यासह हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे. त्या काळात […]
ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार
उन्हाळा आता संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यात आता मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा हा तसा अल्हादायक ऋतु असतो. या काळात सर्वत्र हिरवळ असते. निसर्ग हिरव्या रंगानं न्हाऊन निघतो. याच काळात अनेक जण ट्रेकला जाण्याचे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे, पावसात मनसोक्त भिजण्याचे प्लॅन बनवतात. तसेच मान्सूनच्या आगमनाबरोबरच खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी […]
फ्रिजच्या कोणत्या कप्प्यात काय ठेवावे? जाणून घ्या योग्य नियम, घरात राहील सुख-समृद्धी
Fridge Vastu tips फ्रीजरखालील सर्वात वरच्या शेल्फवर दूध, दही, पनीर, लोणी आणि तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ ठेवावेत. वास्तूनुसार हा भाग पवित्रता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. मधला भाग हा भाग संतुलनाचे प्रतीक मानला जातो. येथे शिजवलेले अन्न, मळलेले पीठ, डाळी किंवा मिठाई ठेवू शकता. मात्र अन्न नेहमी झाकून ठेवावे. तसेच शिळे अन्न 24 तासांपेक्षा जास्त […]