महाराष्ट्रात आधीच अनेक मोठमोठ्या प्रकरणांनी खळबळ उडवली असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी महायुतीतील एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘विभागात महिला नको म्हणून डावलण्यात आलं असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. म्हैसकरांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात विवाद सत्र […]
युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेत वाटाघाटी सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे आखाती देशांमध्ये असलेली इराणची जी संपत्ती अमेरिकेनं जप्त केली आहे, ती मुक्त करावी आणि लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले थांबावेत, […]
Horoscope : असा दिवस पुन्हा कधीच येणार नाही, आयुष्य जाईल बदलून; वाचा 12 एप्रिलचे राशिभविष्य!
Source link
बाईक प्रेमींसाठी मोठी संधी, कावासाकी Versys-X 300 वर भरघोस सवलत, किमतीत मोठी कपात
तुम्ही लांबच्या प्रवासासाठी दमदार आणि स्टायलिश बाईक शोधत असाल, तर कावासाकीची ही ऑफर तुमच्यासाठीच आहे! 296 सीसीच्या शक्तिशाली इंजिनसह येणारी Versys-X 300 आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाली आहे. फक्त किमतीतच कपात नाही, तर कंपनी तुम्हाला हजारो रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत देऊन प्रवासाचा आनंद द्विगुणित करत आहे. या उन्हाळ्यात नवीन बाईकसह फिरण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी ही ‘परफेक्ट’ […]
Viral Video: चीनचे भन्नाट एटीएम, सोने वितळवून 30 मिनिटांत खात्यात पैसे पोहचवते
नेहमीच आधुनिक कल्पना मांडणाऱ्या चीनचे गोल्ड एटीएम मशिन सध्या चर्चेत आहे. हे एटीएम सोने विकण्याची प्रक्रिया एक सोपी आणि डिजिटल बनवते. या मशिनमध्ये लोक आपले सोने टाकतात, त्यानंतर मशिन हे सोने वितळवते आणि त्याची शुद्धता तपासते. सुमारे तीस मिनिटात या सोन्याची किंमत थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. Kinghood Group द्वारा तयार केलेली ही […]
दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?
बॉलिवूडवर 1990 च्या दशकात अंडरवर्ल्डची पकड होते हे अनेकदा समोर आलेले आहे. इंडस्ट्रीतील लोकांनीही ते उघडपणे मान्य केलेले आहे. त्या काळात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांना धमकीचे फोन करून खंडणीची मागणी केली जात होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागत होते. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक वेगळेच विधान केले […]