इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link
Team India : आयपीएलनंतर विराट-रोहित केव्हा खेळणार पहिला सामना? जाणून घ्या तारीख
विराट कोहली याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं. विराटने 31 मे रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. विराटने 156 धावांचा पाठलाग करताना नाबाद 75 धावांची खेळी केली आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीची रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. आरसीबीने आपल्या मोहिमेचा […]
‘कयामत से..मधून आमिरला स्टार बनवणारा दिग्दर्शक, आता बायकोमुलांसह रहातोय दक्षिणेच्या जंगलात…
बॉलीवूडला ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जोश’ सारखे अविस्मरणीय चित्रपट देणारे दिग्दर्शक मन्सूर खान गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनापासून दूर आहेत. त्यांनी खूप कमी चित्रपट बनवले आहेत. परंतू हिंदी चित्रपटावर त्यांची अमिट छाप आजही कायम आहे. त्यांनी मुंबई सोडून दक्षिणेतील तामिळनाडूच्या कुनूर येथे आपले आगळे – वेगळे […]
माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात एकत्र काम का केलं नाही? अनेक वर्षानंतर समोर आलं मोठं कारण
बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र, इतक्या मोठ्या कारकिर्दीनंतरही या दोघांनी एकत्र प्रमुख भूमिकेत कोणताही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये आजही हा प्रश्न चर्चेचा विषय ठरतो. माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात छोटासा […]
इस्त्रायलकडून मोठी चूक, इराणचा तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय, जगाची झोप उडाली, मध्यपूर्वेतून अत्यंत वाईट बातमी
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये या वर्षी 28 फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली होती. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली, त्यानंतर तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. दरम्यान त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणकडून तात्पुरत्या स्वरुपात युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढला असल्याची घोषणा […]
पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करताय पण कुठे जायचं ठरत नाहीये? तर मुंबईजवळील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम
जूनच्या सुरुवातीला काही दिवसातच महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, ज्यामुळे सर्वांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल. पावसाळा म्हंटल की अनेकजण या दिवसात हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि आसपासच्या काही ठिकाणांचे मनमोहक दृश्ये पाहायला जातात. तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसात हलक्या सरीमध्ये हिरवाशालू पांघरलेला निसर्ग पाहायचं असेल तर रोड ट्रिप करणे हे उत्तम पर्याय आहेत. या ट्रिपमुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. […]