यंदा मान्सूच्या आगमनाला विलंब झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जेवढा मान्सूनच्या आगमनाला विलंब होईल तेवढाच विलंब पुढे खरीप हंगामातील पेरण्याला देखील होतो. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे पुढील काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मान्सून एकदा केरळमध्ये दाखल झाला की […]
Archives for June 2026
IND vs NZ : टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची BCCI कडून घोषणा, T20, वनडे, टेस्ट, तारीख, मॅच टाइमसह जाणून घ्या सर्व शेड्युल
भारताच्या सिनियर क्रिकेट संघाचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आधीपासूनच व्यस्त आहे. त्यात आता आणखी एक मोठा दौरा जोडला गेलाय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक शेड्यूल जारी केलं आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण 12 सामने होतील. यात 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने आहेत. टीम […]
Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. कायद्याने बंदी असतानाही अजूनही मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेतून काही जण गर्भलिंग निदानाचा काळाबाजार चालवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हे गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. गुप्तपणे गर्भलिंग […]
‘वीण दोघांतली..’मधील स्वानंदीच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधानला मिळतं इतकं मानधन; तिची संपत्ती किती?
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शुभ्रा, जान्हवी आणि आता स्वानंदी अशा विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'अग्गंबाई सासूबाई', 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीचा जन्म 2 जून 1988 रोजी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षीच तिने व्यक्तिमत्त्व […]
balen shah : बालेन शाहा देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? नेपाळ पुन्हा पेटलं, जेन झी रस्त्यावर, भारताचं कनेक्शन समोर
नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोनामुळे देशात सत्तापालट झाला. त्यानंतर मार्च महिन्यात नेपाळमध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि बालेन शाहा यांच्या पक्षाला बहुमत मिळालं, बालेन शाहा हे नेपाळचे पंतप्रधान झाले. दरम्यान बालेन शाहा यांनी पंतप्रधान होताच एका मागून एक भारतविरोधी निर्णय घेण्याचा धडाकाच लावला होता. आधी नेपाळ भारतामधून ज्या वस्तू […]
अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहू नये? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण
Garud Puran : हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कारांना विशेष महत्त्व दिले जाते. यापैकी अंत्यसंस्कार हा जीवनातील अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक नियम आणि परंपरा धर्मग्रंथांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे अग्निसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये. या प्रथेचे महत्त्व आणि त्यामागील आध्यात्मिक कारण गरुड […]