वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी याच गोष्टी सांगण्यात आलेल्या नाहीयेत, तर तुमच्या घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करायचे? त्याचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक घरात उंबरठा पूजन केलं जातं. उंबरठा पूजन करणं हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं […]
Archives for June 2026
महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर!
Jalgaon : महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून अतिशय कठोर कायद्यांची तरतूद आहे. परंतु तरीदेखील रोज राज्यात महिला अत्याचाराच्या घटडतच आहेत. राज्याच्या कोणत्यातरी भागात खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, माहराण अशा प्रकरणांची नोंद होते. काही प्रकरणं तर एवढी भीषण असतात की त्याबाबत समजताच समाजातून मोठा संताप व्यक्त केला जातो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि चीड आणणारी […]
राष्ट्रपतींच्या आग्रहावरून लता मंगेशकरांनी गायले पहिले भोजपुरी गाणे, चित्रपट ठरला सुपरहिट
भोजपुरी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चित्रपटातील पहिले गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे हे गाणे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहाखातर भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या बहिणी उषा मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. हे गाणे केवळ सुपरहिटच ठरले नाही तर संबंधित चित्रपटानेही कमाईचे विक्रम मोडत भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद […]
Chanakya Niti : जवळचे लोकच देतात धोका, अशी घ्या काळजी, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की अनेकदा असं होतं की आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, जे लोक आपल्या खूप जवळचे असतात तेच आपल्याला धोका देतात. अशा लोकांवर आपला प्रचंड विश्वास असल्यामुळे अशा लोकांपासून आपण बेसावध असतो, […]
Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलसाठी सरकारचा अचानक मोठा निर्णय, 1 जुलैपासून संपूर्ण देशात…आता नवा नियम लागू!
Petrol Diesel New Rule : आखातातील युद्धामुळे जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटल्याने भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला होता. तसेच नैसर्गिक वायू आणि इतरही इंधनाची आयात थांबली होती. त्यामुळेच देशात इंधन तुटवड्यामुळे लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकारने अनेक प्रतिबंधक नियम लागू केले होते. या नियमांमुळे […]
Vastu Shastra : बुधवारी घरात लावलेली ही रोपं आयुष्यच बदलून टाकतात, नशीबात येतो राजयोग
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. अशा झाडांमुळे घरात असलेले सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. सुख, समृद्धी आणि पैशांची प्राप्ती होते, तसेच घराला आर्थिक स्थैर्य लाभते. परंतु ही झाडं लावण्याचे देखील काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार काही झाडं अशी असतात, जी विशिष्ट वारीच लावले गेले […]