विक्की कौशल याला घेऊन ‘छावा’ सारखा चित्रपट देणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत. आता ते लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटात विठाबाईंची भूमिका श्रद्धा कपूर करणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझर रिलीजनंतर चाहत्यांची आशा वाढल्या आहेत. या चित्रपटात […]
ओमराजे निंबाळकरांना घरातच धक्का, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; धाराशिवमध्ये मोठा गेम होणार?
शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. ज्या खासदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आजच ओमराजे यांचा मतदारसंघ असलेल्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे […]
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार, 30 जून पर्यंत पटापट उरकून घ्या ही कामं
30 जून 2026 ही तारीख व्यावसायिकांसोबतच नोकरदार लोकांसाठी देखील महत्त्वाची आहे. कारण 30 जून 2026 ही आर्थिक बाबींसंदर्भात आणि कर संदर्भात अनेक कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. 1 जुलै 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत तुमची पेंडिग कामं पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक दंड होण्याची […]
TET पेपरफुटी प्रकरणात युवक काँग्रेसचे मुंबईत आंदोलन, दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर घोषणाबाजी
टीईटी परीक्षेच्या २४ तास आधी काल पेपर फुटल्याची घटना घडल्याने आज होणारी ( रविवार २८ जून २०२६ ) परीक्षा पुढे ढकल्यात आली आहे. त्याचा निषेध आज काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरात केला. टीईटी परीक्षेचा पेपर आधल्या दिवशीच फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकल्याने मेहनतीने अभ्यास करणाऱ्या लाखो भावी शिक्षकांना फटका बसला आहे. युवक काँग्रसने मंत्रालय परिसरात […]
AUSW vs INDW : कॅप्टन हरमनप्रीत कौरची फायर खेळी, ऑस्ट्रेलियासमोर 171 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमाह […]
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!
आयुष्यात मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी विश्वासू व्यक्ती असावी लागते. अशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्याचा तोटा आपल्याला भविष्यात जाणवतो. डोळे झाकून विश्वास ठेवल्यास आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी कधीच कोणालाही सांगू नये असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. या सल्ल्याचे पालन केल्यास […]