सध्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भात एक नवा ट्रेंड पहायला मिळत आहे. लोक पूर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे. लोक आपल्या घरात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवत आहेत, याचा अर्थ हा नाहीये की […]
INDW vs AUSW : भारत-ऑस्ट्रेलिया निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यास उपांत्य फेरीचं तिकीट कुणाला? जाणून घ्या
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 28 जून रोजी टीम इंडियाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. टीम इंडियासमोर साखळी फेरीतील आपल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. बी ग्रुपमधून इंग्लंड […]
वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि करू नये? जाणून घ्या पूजा करण्याआधीचे ‘हे’ महत्वाचे नियम
हिंदू धर्मात वट पौर्णिमेच्या व्रताला सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सावित्री मातेने आपल्या पतीवरील दृढनिश्चय आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडे पती सत्यवानचा जीव परत मागितला होता. त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलां पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्याकरिता हे व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने पाळतात. हा सण […]
गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. 1989 साली प्रदर्शित झालेल्या एका गाण्याने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाण्याची धून सुरू होताच लोकांचे पाय आपोआप थिरकू लागायचे. लग्नसमारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणतीही पार्टी असो, 'हवा हवा ऐ हवा' हे गाणे हमखास वाजायचे आणि […]
आचार्य चाणक्य सांगतात, चुकूनही आयुष्यात येणाऱ्या ‘या’ लोकांचा अपमान करु नका, नाहीतर…
आयु्ष्यात अनेक माणसं येतात आणि जातात… कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर राहत नाही. त्यामुळे कोणाचा अपमान करण्यात आणि कोणाला वाईट बोलण्यात काहीही अर्थ नाही. आचार्य चाणक्य देखील म्हणतात की, आयुष्यात काही विशिष्ट व्यक्तींचा चुकूनही अपमान करू नये. जी व्यक्ती नेहमी आदर आणि नम्रतेने वागते, तिच्या आयुष्यात कमी अडथळे येतात. आयुष्यात काही व्यक्तींचा आदर केल्याने आपण समाजात […]
साप स्वत:च्याच पिलांना भयानक पद्धतीने मारतो, अंडी खरंच खाऊन घेतो? वाचा सत्य काय?
साप हा विषारी सरपटणारा प्राणी आहे. साप समोर दिसला की अनेकजण घाबरतात. याच भीतीपोटी काही लोक सापाला मारूनही टाकतात. सापांबाबत सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मादा साप पिलांना जन्म देण्यासाठी दिलेली अंडी खाऊन घेते, असे म्हटले जाते. परंतु सत्य मात्र काहीसे वेगळे आहे. सापातील प्रत्येक प्रजात स्वत:चे अंडे खात नाही. मादा साप मुद्दामहून स्वत: दिलेले […]