आजच्या काळात चांगलं आयुष्य स्वतःला जगायचं असेल आणि कुटुंबाला देखील चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर, उच्च शिक्षण, चांगली नोकरी किंवा व्यवसाय असणं फार महत्त्वाचं असतं. पण आयुष्यात प्रगती करायची असेल, आपले ध्येय गाठायचे असतील तर, काही सवयी सोडल्याच पाहिजे असं खुद्द आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य सांगतात की, वाईट सवयी आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाहीत […]
lifestyle
Nita Ambani : मोठ्या मुलाने नीता अंबानींना स्पष्टच सांगितलंय, ‘मुलांची आजी आहेस, आजीच राहा आणि कधीच…’
Nita Ambani : भारतातील सर्वात प्रभावशाली महिला आणि जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या कुटुंबियांसोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगतात. अंबानी कुटुंबियांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक मुलाखतींमध्ये नीता अंबानी त्यांच्या कुटुंबियांबद्दल देखील सांगत असतात. सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांनी फक्त […]
पावसाळ्यात पचनशक्ती निरोगी ठेवण्यासाठी सोप्या उपायांचा सारांश
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढते आणि तापमानात बदल होतो. या काळात आपल्या शरीराच्या पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. अनेकांना या ऋतूमध्ये अपचन, पोट फुगणे, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या जाणवतात. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात जंतूंची वाढ वेगाने होते, बाहेरील अन्न दूषित होण्याची शक्यता वाढते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमी होऊ […]
Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात वावरत असताना तुम्हाला तुमचं प्रत्येक पाऊल हे खूप काळजीपूर्वक टाकावं लागतं. जर तुमचं एखादं पाऊल जरी वाकडं […]
Chanakya Niti : आयुष्यात कधी गरिबीचं तोंड पहावं लागणा नाही, फक्त या गोष्टींवर नियंत्रण ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने आपल्या जीवनात पैशांचं नियोजन कसं करावं? कुठे पैसा खर्च करावा? आणि कुठे करू नये? याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाच्या जीवनात आर्थिक स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते, असं चाणक्य म्हणतात. माणसाने आपल्या आयुष्यात यश […]
आषाढ गुप्त नवरात्री दहा महाविद्यांच्या साधनेचे महत्त्व, आणि आध्यात्मिक रहस्य
हिंदू धर्मपरंपरेत नवरात्र उत्सवाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. देवी शक्तीची उपासना करण्यासाठी वर्षभरात चार नवरात्रांचे वर्णन आढळते. त्यापैकी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे सर्वसामान्य भक्तांमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत, तर आषाढ आणि माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रांना “गुप्त नवरात्र” असे म्हटले जाते. गुप्त नवरात्र ही साधना, मंत्रजप आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची मानली जाते. या काळात देवीच्या […]