आपल्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. ऊन , धूळ आणि सततच्या हालचालींमुळे आपले हाता सोबत पायसुद्धा काळवंडतात . आता व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यामुळे खास वेळ काढून पार्लरमध्ये जायला मिळत नाही. पण आता तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त घरगूती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याने तुम्हाला घरच्या घरी पेडिक्युअर […]
lifestyle
जेवणाची चव वाढेल आणि शरीरही राहील थंड, फक्त घरी लावा ‘ही’ 4 हर्ब्स वनस्पती
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हेल्दी पदार्थांचे तसेच इतर निरोगी गोष्टी खरेदी करतो. मात्र बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट हेल्दी असेल याची खात्री नसते, कारण प्रत्येक गोष्टीत कोणत्या ना कोणत्या प्रकारची भेसळ केलेली असते. पण तुम्ही यावर मात म्हणून घरच्या घरी अगदी छोट्याशा जागेत सुद्धा भाज्या आणि औषधी वनस्पतींची […]
अर्धवट कापलेल्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपे उपाय
स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्धवट वापरलेल्या भाज्या पुन्हा ताज्या ठेवणे. अनेकदा एखादी भाजी पूर्ण वापरली जात नाही आणि उरलेला भाग फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास या भाज्या काही तासांतच मऊ पडतात, रंग बदलतो किंवा त्या खराब होऊ लागतात. त्यामुळे घरगुती खर्च वाढतो आणि अन्नाची नासाडीही होते. विशेषज्ञांच्या मते, अर्धवट कापलेल्या […]
Vastushastra : तुमच्याही घरात आहेत का ही 5 चित्रं? तर आजच काढून टाका, घरात सारखी भाडणं होतात, आर्थिक अडचणी येतात
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही चुकीची असेल तरच घरात वास्तुदोष निर्माण होतो असं नाही. तर तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू ठेवतात, घरात जे फोटो लावतात, किंवा तुमच्या घरात जी झाडं असतात त्यांचा देखील तुमच्या […]
Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मित्र कसे असावेत? आणि कसे असू नयेत? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य म्हणतात माणसाने संगत ही […]
गोवा ते नेपाळ मोफत प्रवास, फ्लाईटपासून जेवण-हॉटेलपर्यंत सर्व मोफत, या सरकारी योजनेत करा अर्ज
गोवा ते नेपाळपर्यंतच तिर्थ यात्रा करायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भन्नाट योजना आखण्यात आली आहे. या योजने अंतर्गत या वर्षी ५६ हजार प्रवाशांना तीर्थ यात्रेसाठी मोफत नेले जाणार आहे. यात ५० हजार प्रवाशांना एसी रेल्वे द्वारे नेले जाणार आहे. तर उरलेल्या ६ हजार प्रवाशांना विमानाने नेले जाणार आहे. या राज्याच्या या तिर्थ यात्रेचे सर्वत्र […]