भारतीय परंपरा, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि सुख-शांती यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक दैनंदिन जीवनात काही नियम आणि परंपरांचे पालन करतात. त्यामागे वैज्ञानिक कारणांपेक्षा श्रद्धा, सांस्कृतिक विश्वास आणि पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरांचा मोठा वाटा असतो. अशाच काही मान्यतांनुसार दिवसातील काही वेळा विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे टाळावे असे सांगितले […]
lifestyle
देवशयनी एकादशी व्रत कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि पूजेची पद्धत
सनातन धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान श्री हरी विष्णूला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूसाठी व्रत केले जाते आणि विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते. अशाप्रकारे वर्षात 24 आणि अधिक मासात 26 एकादशीचे व्रत केले जातात. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत यापूर्वीच पाळले गेले […]
Rakshabandhan 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण, बहिणीने भावाला राखी कधी बांधावी, शुभ मुहूर्त काय?
रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षी 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. परंतु याच रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र ग्रहण असणार आहे. म्हणूनच या वर्षाचे रक्षाबंधन अगदी विशेष ठरणार आहे. चंद्रग्रहण असल्याने बहिणींनी आपल्या भावाला राखी कधी बांधायची? सुतक काळ पाळायचा की नाही? तसेच नेमके […]
Palmistry: हातावर हे खास निशाण? मग मंत्री पद पक्कं! तळाहातावर हा चमत्कारी राजयोग, रात्रीतूनच पालटणार नशीब
Palmistry special marks on the Hand: तळहातात भाग्याची किल्ली आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पण हे खास चिन्ह असेल तर रात्रीतूनच तुमचं नशीब पालटू शकतं. तळहातावरील हा राजयोग, नशीब उघडवू शकतो. ही खूण मनुष्याला केवळ अफाट धन आणि संपत्तीच देते असे नाही. तर समाजात त्याचे महत्त्व आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मदत करते. खासकरून राजकीय […]
‘या’ सोप्या किचन टिप्स फॉलो केल्यास पोळ्या राहतील अनेक तास मऊ
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये रोज सकाळी डब्बा तसेच नाश्त्यात पोळी बनवली जातेच. त्याचबरोबर रोजच्या जेवणात पोळी असते. जवळजवळ प्रत्येक घरात दिवसातून एकदा किंवा दोनदा पोळ्या बनवल्या जातात. गरम आणि मऊ पोळीमुळे जेवणाची चव वाढते, पण कधीकधी बनवल्यानंतर लगेचच त्या कडक होतात. याचा परिणाम त्यांच्या चवीवर आणि पोतावर होतो, विशेषतः दुपारच्या जेवणासाठी किंवा प्रवासासाठी डब्यात नेताना पोळ्या कडक […]
नाश्त्यात नेहमी तेच कांदेपोहे खाण्याऐवजी पोह्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट, सोपे पदार्थ, जाणून घ्या झटपट रेसिपी
महाराष्ट्रात प्रत्येक घरांमध्ये सकाळाच्या नाश्त्यात कांदा पोहे बनतच असतात. कारण पोहे हा एक हलका, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे जो अनेकांना आवडतो. पण नेहमी नाश्त्यात तेच तेच कांदे पोहे खाण्याऐवजी पोह्यापासून तुम्ही विविध प्रकारचे चविष्ट आणि झटपट पदार्थ बनवू शकता. पोह्यापासून पदार्थ झटपट तयार होत असल्यामुळे आणि सहज पचत असल्यामुळे, पोहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत […]