टी20 वर्ल्डकप विजेत्या संघावर दुबळ्या आयर्लंडकडून पराभवाची नामुष्की ओढावली आहे. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत आयर्लंडने भारतीय संघाला 2-0 ने पराभूत केलं आणि व्हाईटवॉश दिला. क्रिकेट इतिहासात आयर्लंडने भारतीय संघाला पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघावर दुबळ्या संघाकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. संघात दिग्गज खेळाडूंची भरणा असूनही पराभव झाल्याने आश्चर्य […]
Latest News
LPG e-KYC पासून ते ITR पर्यंत पुढच्या दोन दिवसांमध्ये हे नियम बदलणार, 30 जून पर्यंत पटापट उरकून घ्या ही कामं
30 जून 2026 ही तारीख व्यावसायिकांसोबतच नोकरदार लोकांसाठी देखील महत्त्वाची आहे. कारण 30 जून 2026 ही आर्थिक बाबींसंदर्भात आणि कर संदर्भात अनेक कामं पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. 1 जुलै 2026 पासून नवे नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत तुमची पेंडिग कामं पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक दंड होण्याची […]
आयुष्यातले 3 गुपित कधीच कोणाला सांगू नका, यश घेईल पायाशी लोळण; चाणक्य नीतीमधील गुप्त सल्ला वाचाच!
आयुष्यात मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी विश्वासू व्यक्ती असावी लागते. अशी एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्याचा तोटा आपल्याला भविष्यात जाणवतो. डोळे झाकून विश्वास ठेवल्यास आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी कधीच कोणालाही सांगू नये असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. या सल्ल्याचे पालन केल्यास […]
करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, आज जाहीर सभेत शब्दच दिला, राजाभाऊ वाजेंच्या त्या शब्दांनी शिवसैनिकही भारावला
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ९ पैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आणि त्यानंतर त्यांनी रितसर शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सहा खासदारांच्या विरोधात आता उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदार संघात जाऊन आव्हान दिले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे शिर्डीत मागे झालेल्या स्वागताने प्रसारमाध्यमात […]
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ, आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आयुष्य कसं जगावं याचा एक नवा दृष्टीकोन आपल्याला मिळतो. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाला कधीही असं सहजासहजी यश मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात, […]
सापाच्या या भागात अडकलेला असतो त्याचा जीव, चुकूनही मार लागताच तडफडून होतो मृत्यू!
आपल्या समाजात सापाबद्दल अनेक मिथकं आहेत. साप दूध पितो, साप सूड घेतो, साप डुख धरतो अशा अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत. काही साप हे विषारी असतात त्यामुळे लोक साप दिसला की त्याला मारून टाकतात. साप दिसला की लोक काठी किंवा अन्य शस्त्र घेऊन सापाला मारून टाकतात. तर दुसरीकडे स्वत:चे रक्षण करण्यासाठी साप वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. यातीलच […]