e Pik Pahani Farmer: राज्यातील शेतकर्यांना ई-पीक पाहणीचा चांगलाच फटका बसत होता. तांत्रिक कारणांमुळे ई पीक पाहणी फसत होती. पीक नोंदणीतील अडचणींमुळे पुढे अनेक अडचणी येत होत्या. त्यांचे नुकसान होत होते. आता राज्य सरकारने ई-पीक पाहणीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी तांत्रिक अडचणींमुळे होणारे नुकसान बंद होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी करण्याची […]
Latest News
भारतीय संघाचा पराभव होतोय हे पाहून आनंद झाला…पाकिस्तानी क्रिकेटपटू नको ते बरळला; विधानाची जोरदार चर्चा
भारत आणि आयर्लंडमध्ये रंगलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. भारतीय संघ आयर्लंडसारख्या संघासमोर इतका हतबल दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलग दोनवेळा विश्वचषक जिंकलेला संघाची ही अवस्था पाहून सर्वांनी टीका करायला सुरुवात केली. भारतीय माजी खेळाडूंनीही टीकास्त्र सुरु ठेवले. अनेक दिग्गज खेळाडूंनी आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागची अनेक कारण सांगितली. टीम इंडियाने या मालिकेत आयर्लंडकडून […]
Rain Update : राज्यावर मोठं संकट! पावसाचा धुमाकूळ, थेट इशारा, घरातून बाहेर निघताना..
राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. अखेर राज्यात सर्वदूर मॉन्सून दाखल झाला. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून पाऊस सतत कोसळत आहे. राज्यभरात पावसाने हजेरी लावली. शेतकरीही समाधानी आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळत आहे. यंदा राज्यात तब्बल 15 दिवस उशिराने पाऊस दाखल झाला. सध्या पावसाची बॅटिंग जोरदार बघायला […]
नरसापूर प्रकरणात भिमराव कांबळेला फाशी, जरांगे पाटलांची निकालावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले आता संतोष देशमुख प्रकरणातही…
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या भीमराव कांबळे याला आता न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 26 जून रोजी या प्रकरणात न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं, त्यानंतर त्याला आज […]
IMD चा नवा अंदाज आला, 5 दिवस राज्याच्या या भागाला पाऊस झोडपणार, अलर्ट जारी
संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या […]
केतन अग्रवालची हत्या झालीच नाही, नव्या दाव्याने मोठी खळबळ, लोहगडावर नेमकं काय घडलं?
केतन अगरवाल हत्या प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्याही पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज न्यायालयात सरकारी पक्षाने सिया आणि चेतनचा आणखी तपास करायचा आहे. चेतनचे […]