आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. आयर्लंडच्या विजयात भारतीय वंशाचा जय मुंद्रा याने प्रमुख भूमिका बजावली. (Photo Credit : GETTY IMAGES) जय मुंद्रा याने पहिल्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तर जयने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जयने अशाप्रकारे या मालिकेत 5 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit : GETTY IMAGES) जय […]
Latest News
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आता ईशा आऊटरीचकडे
बिहार सरकारने पाटणा येथील बाँस घाट स्मशानभूमीचा विकास केला आहे. बाँस घाट येथील स्मशानभूमी चालवणे आणि तिच्या देखभालीची जबाबदारी ‘इशा आऊटरीच’ या संस्थेकडे सोपवली आहे. ‘इशा आऊटरीच’ ही ‘इशा’ची सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याण शाखा आहे. तामिळनाडू सरकारसोबत भागीदारी करीत बिहार सरकारने स्मशानभूमी व्यवस्थापनाचा व्यापक अनुभव असल्याने ‘इशा आऊटरीच’ शी करार केला आहे. आशियातील सर्वात मोठ्या […]
‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर असून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. अशातच आता द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, जिथे आता दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. तसेच […]
Today Horoscope : जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणार चमत्कार, 2 राशींचे आयुष्यच बदलणार; वाचा राशिभविष्य
जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जुलै महिना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. हा महिना काही लोकांसाठी आव्हानाचा होता तर काही लोकांना या महिन्यात यशाची नवी शिखरं गाठता आली. त्यामुळे आता जून महिन्याचा शेवटचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊ या. काही राशींसाठी आजचा हा दिवस खूपच खास असण्याची शक्यता आहे. काही राशींनी […]
IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला, म्हणाला…
आयर्लंडने टीम इंडियाचा टी 20I मालिकेत 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू आबिद अली याने वादग्रस्त विधान केलं आहे. आबिद अली नक्की काय म्हणाला? हे जाणून घेऊयात. (PHOTO CREDIT :GETTY IMAGES) भारताला पराभूत होताना पाहणं आनंददायक आहे, अशा आशयाची आबिद अली याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. आबिद […]
महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात नराधमांनी हात टाकला, धक्कादायक घटना समोर!
Jalgaon : महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून अतिशय कठोर कायद्यांची तरतूद आहे. परंतु तरीदेखील रोज राज्यात महिला अत्याचाराच्या घटडतच आहेत. राज्याच्या कोणत्यातरी भागात खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, माहराण अशा प्रकरणांची नोंद होते. काही प्रकरणं तर एवढी भीषण असतात की त्याबाबत समजताच समाजातून मोठा संताप व्यक्त केला जातो. सध्या जळगाव जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि चीड आणणारी […]