मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हटली जाणारी बेस्ट बस सेवा आज ( गुरुवारी रात्री १२ नंतर ) रात्री ठप्प होणार आहे. बेस्ट उपक्रमातील कार्यरत १२ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्ट उपक्रमातील वाहतूक आणि विद्युत पुरवठा या अतितात्काळ सेवा पुरविणा-या विभागासोबतच अन्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी देखील […]
Latest News
Monsoon Update : 8 दिवस राज्यात मुसळधार पाऊस; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांनी दिली गुडन्यूज
जून महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाहीये. राज्यात 15 दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस झाला, तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत, मात्र […]
हे माझ्या आयुष्यातील एक मोठे सौभाग्य आहे, पॅरीस येथे काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
‘जेव्हा मी १४ जून रोजी नीस येथे पोहोचलो, तेव्हा मी सर्वप्रथम ‘इंडिया इनोव्हेट्सस २०२६’ कार्यक्रमात सहभागी झालो. आज, फ्रान्सहून परतण्याच्या तयारीत असताना, मला असे वाटते की मी ‘इंडिया कनेक्ट्स’ कार्यक्रमात आलो आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की ज्या प्रकारे तुम्ही २१ व्या शतकातील […]
Shubman Gill : शुबमन गिल याला आता पछाडणं अवघड! पाहा आकडेवारी
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २० जून रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार असून, त्यासोबतच या मालिकेची सांगता होईल. मात्र, मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची बरोबरी करणे हे एक कठीण आव्हान वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर गिलने मोठी […]
Ishan Kishan: इशान किशनने फलंदाजीतील कमकुवत बाजूला केली धार, हा फटका मारण्यात झाला तरबेज
इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला ग्रहण लागलं. त्यामुळे त्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. फक्त स्थान मिळवलं म्हणजे झालं असं होत नाही. त्यातही इशान किशनने सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्कं […]
Chanakya Niti : या चुका कधीच करू नका, अन्यथा तुमचा पैसाच बनेल तुमचा शत्रू, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीने आपल्याजवळ असलेल्या पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, त्याचं जर तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजन करता आलं तर तुम्ही रंकाचा राव […]