Tomato Farming Tips: भारतीय स्वयंपाकगृहात टोमॅटोशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे. अनेकांना जेवणात टोमॅटो लागतो. बाजारात टोमॅटोची मागणी कमी होत नाही. शेतकऱ्यांसाठी हे पैसा देणारे पीक आहे. विशेष म्हणजे बारामाही टोमॅटोची मागणी असते. अधिक फायद्यासाठी टोमॅटोची चांगले वाण निवडणे गरजेचे असते. विविध हंगामात टोमॅटोच्या विविध जाती उपयोगी ठरतात. काही जणांना गावरान, तर काहींना वैशाली टोमॅटो आवडते. […]
Latest News
संजय राऊत यांचा संशय खरा की खोटा? गिरीजा राऊत यांच्या वकिलाने थेटच…
Girija Raut allegation on Vinayak And Gitesh Raut: ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या घराताली वाद चव्हाट्यावर आल्याने आणि सूनेने जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक राऊत आणि दुसरीकडे गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेंकावर गंभीर आरोप केले. विनायक राऊत आणि गितेश राऊत या पिता-पुत्रावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला […]
IND vs ENG: आधी IPL आणि आता टीम इंडिया…सॅम चुका वारंवार करतोय खेळाडू, इंग्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे एकमेव ‘व्हिलन’
आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघ प्रत्येक बाबींसाठी अपयशी ठरला. परिणामी, त्यांना दोन्ही मालिकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी खराब होती. भारतीय संघाने मालिका तर गमावलीच पण त्यापेक्षाही लाजिरवाणी बाब म्हणजे एकही सामना न जिंकता मालिका गमावली. संघाला अनेक गोष्टीवर काम करण्याची नितांत गरज आहे. या […]
Vaibhav Sooryavanshi: वैभवला IND vs ENG 5th T20 मध्ये स्थान दिलं का नाही दिलं? कर्णधार श्रेयस अय्यरचं न पटणार उत्तर
भारतीय संघाने साउथम्पटन येथे पार पडलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात एक मोठा निर्णय घेतला. भारतीय संघ तीन सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीला संघातून वगळले आणि त्याच्या जागी अनुभवी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. याचा तसा विशेष काही फायदा झाला नाही. संजूलाही फक्त 27 धावा करता आल्या. भारतीय संघाने […]
जगात हाहाकार! इराणकडून मोठी घोषणा, भारताला ज्याची प्रचंड भीती तेच घडले, जग संकटात..
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष वाढला आहे. खामेनेई यांच्यावरील अंतिम संस्कारनंतर इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराणी मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणि रविवारी सकाळपर्यंत अनेक शहरांमध्ये बॉम्बचे आवाज ऐकू आले. त्यानंतर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स यांच्याकडून होर्मुज खाडी बंद करण्याची घोषणा करण्यात आली. पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात […]
भारतातील या सुंदर ठिकाणी रोपवेने खरी मजा अनुभवा, निसर्ग सौदर्याचा आनंद मनमुराद लुटा..
प्रत्येक प्रवासप्रेमी हा ट्रिप अविस्मरणीय करण्यासाठी नेहमीच नवीन ठिकाणे आणि अनोख्या अनुभवांच्या शोधात असतात. त्यातच तुम्हाला जर निसर्गाच्या जवळ जायचं आहे, तेही हटके अंदाजात तर तुमच्या ट्रिप प्लॅनमध्ये रोपवेच्या सफरींचा समावेश करा. ज्यात तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आसपासचा सुंदर निसर्ग, सुर्यास्त, उंच डोंगर तुम्हाला रोपवे मधून पाहायला मिळतं. म्हणूनच देशभरातील अनेक पर्यटन […]