कुणाल खेमू होस्ट असलेल्या अलायन्स या रिअॅलिटी शो डॉली जावेद बाहेर पडली आहे. यानंतर आता तिची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शोमधील एक क्लिप पाहिल्यानंतर उर्फीने अभिनेता रवि किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या क्लिपमध्ये रीवाच्या बोलण्यात आणि कृतीत विरोधाभास दिसून आल्याचा आरोप […]
Latest News
दिग्गज गायिका एस. जानकी यांचे निधन, पद्मभूषण नाकारला होता…
कला जगतातील दु:ख बातमीसमोर आली आहे. दक्षिण भारतातील ( nightingel ) गान कोकीळा समजली जाणारी प्रसिद्ध गायिका आणि दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाल आहे. त्यांना कला जगतात प्रेमाने जानकी अम्मा म्हटले जात होते. त्यांच्या निधनाने साऊथ सिनेमाच नव्हे तर भारतीय संगीत जगतात शोक लहर उमटली आहे. एस. जानकी यांच्या […]
नंदुरबार येथे समाज कल्याण वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा,तिघांची प्रकृती चिंताजनक
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना भोजनानंतर पंधरा मिनिटांनी उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची […]
Vastu Shastra : महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येतायेत? मग मंगळवारी आणि शुक्रवारी करा हे सोपे उपाय
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अनेकांसोबत असं होतं की एखादं महत्त्वाचं काम असतं, जे लवकर पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असतं. मात्र अनेकदा हे काम पूर्ण होण्यास विलंब होतो. अनेकदा तर आपल्याला असं वाटत की आता हे काम होत आलं आहे, परंतु नेमकं तेव्हाच अचानक काहीतरी अडचण येते आणि ते काम पुन्हा लांबणीवर पडतं. […]
‘… तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू’, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावलं; नेमकं प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू असा कठोर इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार जामीन अर्जांना जोरदार विरोध करते, मात्र फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत नाही. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर एका परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू […]
GK : भारतातील सर्वात अनोखी नदी, 2900 किमी वाहते पण प्रत्येक राज्यात वेगळे नाव
आपण ब्रह्मपुत्रा नदीची माहिती जाणून घेत आहोत. सुमारे 2,900 किलोमीटर लांबीची ही नदी आशियातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक मानली जाते. ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून भारत, तिबेट आणि बांग्लादेश या प्रदेशांतील संस्कृती, सभ्यता, शेती आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या नदीला प्रवाहाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. अरुणाचल प्रदेशात ही नदी सियांग […]