• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

August 26, 2026 by admin Leave a Comment


संकटकाळात भारत नेपाळच्या पाठीशी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे आश्वस्त केलेय. नेपाळच्या महाप्रलयाचा बिहारला धोका, NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांचं एक्स वरचं ही पोस्ट आपण पाहतोय. या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळच्या पाठीशी उभं आहे. नेपाळमधल्या या आपत्ती संदर्भात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. संभाव्य बाधित सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांना एनडीआरएफ सह उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आलंय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, सरकारला 3 दिवसांची मुदत, अन्यथा…
  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in