आपण त्या काळातील मुंबईतील ब्रिटीशांनी वसवलेल्या मुंबईची हद्द ( वेस ) असलेल्या 'शीव' बद्दल बोलत आहेत. इंग्रजांनी याचे नाव 'सायन' पाडले. बोरीबंदर ते ठाणे रेल्वे १८५३ रोजी सुरु झाली असली तर 'शीव' येथे या रेल्वे गाडीला प्रवासी थांबा नव्हता. येथे केवळ इंजिनांचे देखभाल आणि अदलाबदल होत असे. शीव गावातील रहिवाशांनी अखेर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे […]
Latest News
मुलाला केबिनबाहेर हुसकावले… पण तो आत आलाच नि डॉक्टरवर केला हल्ला, कल्याणमध्ये घडलं काय?
गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर मारहाणीच्या घटनांनी कल्याण हादरले आहे. नगरसेवकांपासून ते रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रमेश म्हात्रेने केलेली मारहाणीची घटना ताजी असताना अजून असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टरला रुग्णाच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. शास्त्रीनगरनंतर पुन्हा डॉक्टरांवरील हल्ल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप केल्या जात आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा […]
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मोफत बससेवेची घोषणा केली आहे. बोरिवली येथे या मोफत बस बुकिंगसाठी कोकणवासीयांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोविंद ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय उपाध्याय यांच्या पुढाकाराने ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत बोरिवलीतून ६७ आणि पार्ल्यातून २५ अशा एकूण ९३ बसेस कोकणासाठी […]
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत….
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा आणि संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा होणार आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, परंतु काही कारणांमुळे […]
‘विकतच घेतील असं वाटलं, एका रात्रीसाठी…. ‘मिर्झापूर’नंतर अभिनेत्रीच्या चारित्र्याला लागलेला डाग! पुरुषांकडून विचित्र मागणी…
‘मिर्झापूर’ ही सीरिज कोणा पाहिलं नसेल असं क्वचितच कोणी असेल. आज ‘मिर्झापूर’ मधील पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. या सीरिजमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. सीरिजमध्ये अभिनेत्री अनंग्शा बिस्वास हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली. सीरिजमुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात तर आली, पण याची अभिनेत्रीला मोठी किंमत मोजावी लागली. एका मुलखतीत अभिनेत्रीने आलेला धक्कादायक अनुभव सांगितला […]
तुझ्या पप्पाला सोडून देते रे, कुणालच्या घरातच सुरू होता वाद? खवड्या डोंगर प्रकारणात ज्याची भीती तोच ट्विस्ट!
छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावर पडून चांदगुडे कुटंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कुणाल चांदगुडे या तरुणाचे आयफोनच्या हप्त्यांमुळे वडिलांसोबत वाद झाले होते, म्हणूनच तो घरच्यांना भीती दाखवत होता आणि यातूनच ही दुर्घटना घडली, असे सांगितले जात होते. दरम्यान, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल याच्या वडिलांचाही खाणीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि मुलगा […]