NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या परीक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी फॉलो-अप बैठक घेतली. या बैठकीत परीक्षांचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशांनंतर NTA च्या महासंचालकांनी संस्थेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या बैठकीनंतर परीक्षा टीममध्ये मोठा बदल […]
india
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटं आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. परीक्षा पद्धतीमध्ये शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेआधीच केंद्रावर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं […]
Chanakya Niti : चाणक्य यांचे 4 सल्ले पाळले तर सुखी जीवन जगाल, वाचा…
आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे आणि महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. यापैकी पहिला संदेश हा गुपित राखण्याबद्दल आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करू नका. तुमची कमजोरी आणि गुपिते शक्य तितकी स्वतःपुरती ठेवा. विश्वास ठेवताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा. चुकीच्या व्यक्तीला सांगितलेले गुपित भविष्यात तुमच्याविरुद्ध वापरले जाऊ शकते, असा मोलाचा सल्ला चाणक्य देतात. आचार्य चाणक्य यांनी […]
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील समस्या पुन्हा ऐरणीवर आल्याचा दावा करत बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना खुलं पत्र लिहिलं आहे. विकासकामांकडे लक्ष देण्यासोबतच वाढत्या गुन्हेगारीवरही तातडीने लक्ष देण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावे हे आवाहन करण्यात आलं असून, “अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली,” अशी भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली […]
मीरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो-१३ ला मंजूरी, पुण्यात रिंग रोडलाही मान्यता, प्रवासाचा वेग वाढणार
मीरा- भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ मार्गिकेला राज्य सरकारने मंजूरी दिली असून या २५.०३ किमीच्या या मार्गिकेसाठी १७,७२४ कोटी रुपयाच्या खर्च येणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून ही मार्गिका जाणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवासाचा अर्धा वेळ ही मेट्रो-१३ वाचविणार आहे. या मार्गिकेचा २१.७८ किमीचा मार्ग एलिवेटेड तर ३.२५ किमीचा मार्ग भुयारातून जाणार असून […]
पवारांनी क्लियर करताच पुण्यात महत्त्वाचा निर्णय, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत..काँग्रेसनंतर राष्ट्रवावदीनेही डाव टाकला, काय घडतंय?
NCP Sharad Pawar Pune : पुणे हे शहर राज्यात अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्र असो किंवा राजकारण या शहरात काही घडलं की त्याची राज्यभर चर्चा होते. म्हणूनच या शहरात आपली ताकद वाढावी यासाठी प्रत्येक पक्ष काम करतो. त्यासाठी पक्षांतर्गत बदल असो, नव्या नियुक्त्या असो किंवा अन्य पक्षांतर्गत निर्णय असो, सगळेच पक्ष या प्रत्येक निर्णयाकडे […]