भिवंडीतील राजनोली नाका परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान जेसीबी मशीनचा धक्का गॅस पाईपलाईनला लागल्याने गळती सुरू झाली. गॅस गळतीची माहिती मिळताच संबंधित […]
india
धावत्या रेल्वेत कन्फर्म तिकीट! करा LIVE बुकिंग, आता प्रवास करा बिनधास्त, रेल्वेची तयारी खास
Indian Railways New Ticket System IRCTC: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टिममध्ये अनेक बदल केले आहेत. आता नवीन बदल हा कन्फर्म तिकीटाविषयी असेल. रेल्वेच्या या मोठ्या निर्णयामुळे धावत्या ट्रेनमध्ये तुम्हाला तिकीट मिळेल. वेटिंग तिकिटावर प्रवास करणार्यांना मोठा फायदा होईल. धावत्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या नवीन प्रणालीमुळे तुम्हाला धावत्या ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ […]
माझ्या नातवाला मारणाऱ्याचा एन्काऊंटर करा… संतप्त आजोबाचा टाहो, जत पोलिसांवरच गंभीर आरोप काय?
नातवाला मारणाऱ्या निलेश गडदे या हल्लेखोराचा एन्काऊंटर करा, असा टाहोच मयत नातवाच्या आजोबांनी फोडला आहे. घरात घुसून धमकावणाऱ्या निलेश गडदे याच्या विरुद्धची तक्रार घेण्यास जत पोलीस टाळाटाळ करत आहेत, असा गंभीर आरोपही वेदांत बंडगर याचे आजोबा बाळू बंडगर यांनी केला आहे. बंडगर यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत काय? असा […]
ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..
भारतावर मोठ संकट आहे. एल निनोबद्दल मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात थैमान एल निनोचे बघायला मिळतंय. भारतावरील मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव आहे. ज्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडू शकतो. कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारी एल निनो ही प्रणाली देशात सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव अधिक होताना […]
याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यूप्रकरणात..
मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला. दोन ते तीन दिवसांपूर्वी ओमान खाडीत अमेरिका आक्रमक झाली. दिसेल त्या जहाजावर हल्ले केले जात होते. 20 भारतीय असलेल्या जहाजावरही अमेरिकेच्या लष्कराने हल्ला केला. यासोबतच एका भारतीय जहाजावर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला. भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर मोठे हल्ले केले जात आहेत. ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या […]
शेतकऱ्यांना दिलासा! सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय?
राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. याआधीही केंद्र सरकारने हा दर 12.70 रुपयांवरून 15.80 रुपये प्रति किलोपर्यंत वाढवला होता. मात्र आता यात 70 पैशींची वाढ करण्यात आली असून सरकार 16.50 रुपये प्रति किलोने कांद्याची खरेदी करणार आहे. सुधारित दर […]